शहरं
Join us  
Trending Stories
1
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
2
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
3
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
4
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
5
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
6
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
7
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
8
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
9
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
10
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
11
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
12
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
13
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
14
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
16
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
17
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
18
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
19
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
20
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख शेतकरी लाभापासून वंचित

By admin | Updated: July 8, 2014 23:40 IST

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तशी नोंदही शासन दरबारी आहे. मात्र विमा कंपन्यांना हा अहवाल मान्य नाही. त्यामुळे दीड लाख शेतकरी पीक

पीक विमा : ९७ हजार शेतकऱ्यांना मिळणार ३४ कोटीयवतमाळ : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तशी नोंदही शासन दरबारी आहे. मात्र विमा कंपन्यांना हा अहवाल मान्य नाही. त्यामुळे दीड लाख शेतकरी पीक विम्याच्या लाभास मुकले आहेत. केवळ ९७ हजार शेतकऱ्यांना ३४ कोटींची मदत दिली जाणार आहे.खरीप हंगाम २०१३-१४ मध्ये दोन लाख ९७ हजार ४१७ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. दोन लाख ५४ हजार ३३० हेक्टरवरील पीक संरक्षित करण्यात आले होते. यासाठी शेतकरी आणि राज्य शासनाने विमा कंपनीकडे १९ कोटी ८९ लाख ९७ हजारांचा हप्ता भरला होता. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदतीची आशा होती. मात्र विमा कंपनीने शेतकऱ्यांची निराशा केली. केवळ ९७ हजार ९०६ शेतकरी मदतीस पात्र ठरले. यात सर्वाधिक मदत उमरखेड तालुक्याला नऊ कोटी ५२ लाख रुपये मिळणार आहे. तर वणी तालुक्याच्या वाट्याला सर्वात कमी मदत आली आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी आणि तूर या पिकांचा विमा काढला होता. कंपनीने ६० टक्के जोखीमस्तर स्वीकारला होता. यामध्ये कापसाला केवळ तीन तालुक्यातील चार मंडळाला मदत मिळाली. तर १४ तालुक्यातील एक लाख शेतकरी अपात्र ठरले. जिल्ह्यातील १०१ मंडळात तुरीला एक छदामही मिळाला नाही. ७३ हजार ४३८ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २९ कोटी ६४ लाख ९३ हजार १३८ रुपयांची मदत जाहीर झाली आहे. (शहर वार्ताहर)