शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

आता निळोणा जलाशयातच घेतला जातो पाण्याचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:11 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयात १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. तत्पूर्वी उपाययोजना म्हणून मुबलक पाण्याचे पॉर्इंट शोधण्यास भूजल सर्वेक्षण विभागाने निळोणा जलाशयाच्या पात्रातच मोहीम हाती घेतली आहे.

ठळक मुद्देविहिरीचीही चाचपणी : भूजल सर्वेक्षण विभागाने निवडले पाच पॉर्इंट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयात १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. तत्पूर्वी उपाययोजना म्हणून मुबलक पाण्याचे पॉर्इंट शोधण्यास भूजल सर्वेक्षण विभागाने निळोणा जलाशयाच्या पात्रातच मोहीम हाती घेतली आहे. तशा पाच पॉइंटचा निळोणा क्षेत्रात शोध घेण्यात आला आहे. यामध्ये निळोणा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या विहिरीचा शोध लागला आहे.निळोणा जलाशयाचे क्षेत्र क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे सपाट झाले. हे क्षेत्र टोळगोटे आणि फॅक्चर रॉकने व्यापले आहे. अशा ठिकाणी पाण्याचा सोर्स असतो. पाणी ताशी १० हजार लिटर प्रवाह बाहेर सोडेल, अशा मुबलक जलसाठ्याचा शोध भूजल सर्वेक्षण विभागाने सुरू केला आहे. धरणाच्या क्षेत्रात त्यासाठी पाच पॉर्इंट निवडले आहे.यामध्ये एक मुबलक पाण्याची विहीर आहे. त्यातून पाणी हाताने काढता येते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आहे. या विहिरीला स्वच्छ करून त्यावरून पाणी भरता येईल, काय याचा विचार करण्यात येत आहे. इतर पॉइंटवर ताशी १० हजार लिटर पाणी बाहेर पडल्यास टँकर भरणे सोपे होणार आहे. शहराच्या दृष्टीने हे अंतर सर्वात कमी राहणार आहे.सीओंकडून पाहणीशहरातील पाण्याचे स्त्रोत अपुरे पडत आहे. यामुळे मुबलक पाण्याच्या विहिरींचा शोध घेण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांनी दिले होते. मुख्याधिकारी अनिल अडागळे यांनी त्या दृष्टीने शनिवारी दिवसभर जलस्त्रोतांची पाहणी केली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई