शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आता निळोणा जलाशयातच घेतला जातो पाण्याचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:11 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयात १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. तत्पूर्वी उपाययोजना म्हणून मुबलक पाण्याचे पॉर्इंट शोधण्यास भूजल सर्वेक्षण विभागाने निळोणा जलाशयाच्या पात्रातच मोहीम हाती घेतली आहे.

ठळक मुद्देविहिरीचीही चाचपणी : भूजल सर्वेक्षण विभागाने निवडले पाच पॉर्इंट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा जलाशयात १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. तत्पूर्वी उपाययोजना म्हणून मुबलक पाण्याचे पॉर्इंट शोधण्यास भूजल सर्वेक्षण विभागाने निळोणा जलाशयाच्या पात्रातच मोहीम हाती घेतली आहे. तशा पाच पॉइंटचा निळोणा क्षेत्रात शोध घेण्यात आला आहे. यामध्ये निळोणा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या विहिरीचा शोध लागला आहे.निळोणा जलाशयाचे क्षेत्र क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे सपाट झाले. हे क्षेत्र टोळगोटे आणि फॅक्चर रॉकने व्यापले आहे. अशा ठिकाणी पाण्याचा सोर्स असतो. पाणी ताशी १० हजार लिटर प्रवाह बाहेर सोडेल, अशा मुबलक जलसाठ्याचा शोध भूजल सर्वेक्षण विभागाने सुरू केला आहे. धरणाच्या क्षेत्रात त्यासाठी पाच पॉर्इंट निवडले आहे.यामध्ये एक मुबलक पाण्याची विहीर आहे. त्यातून पाणी हाताने काढता येते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आहे. या विहिरीला स्वच्छ करून त्यावरून पाणी भरता येईल, काय याचा विचार करण्यात येत आहे. इतर पॉइंटवर ताशी १० हजार लिटर पाणी बाहेर पडल्यास टँकर भरणे सोपे होणार आहे. शहराच्या दृष्टीने हे अंतर सर्वात कमी राहणार आहे.सीओंकडून पाहणीशहरातील पाण्याचे स्त्रोत अपुरे पडत आहे. यामुळे मुबलक पाण्याच्या विहिरींचा शोध घेण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांनी दिले होते. मुख्याधिकारी अनिल अडागळे यांनी त्या दृष्टीने शनिवारी दिवसभर जलस्त्रोतांची पाहणी केली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई