शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

सुटीच्या दिवशीही स्वीकारणार नामांकन

By admin | Updated: January 28, 2017 02:19 IST

जिल्हा परिषदेच्या ५५ गट आणि ११० गणांसाठीच निवडणूक होत असून सुटीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज स्विकारले जतील,

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : जिल्ह्यातील ५५ गट व ११० गणांची निवडणूक यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या ५५ गट आणि ११० गणांसाठीच निवडणूक होत असून सुटीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज स्विकारले जतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीचे १२ गण, या निडणुकीतून वगळण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, त्यांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून आवश्यकतेनुसार एक हजार ९२१ मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल. अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाच्या ३ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४८ मतदान केंद्र असल्याचेही सिंग यांनी सांगितले. जिल्ह्यात ३२ हजार ९९९ पदवीधर मतदार असून १५९ मतदान यंत्र लागणार आहे. केंद्रांवर ५३ केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचारी मतदारांना त्या दिवशी नैमत्तिक रजा दिली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)