शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कथा नही, जीवन की व्यथा सुनाने आया हूं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:23 IST

समाजातल्या दांभिकतेवर कडवट प्रहार करणाऱ्या मुनिश्री तरुणसागरजी महाराजांचे हे शब्द आजही यवतमाळकरांच्या मनात ठसले आहेत. या विश्वविख्यात राष्ट्रसंताचे नवी दिल्लीत निधन झाले, अन् यवतमाळवासीयांच्या मनात कालवाकालव सुरू झाली.

ठळक मुद्देसंस्मरणीय संदेश : यवतमाळकरांच्या मनात ठसले मुनिश्री तरुणसागरजी महाराजांचे ‘कडवे वचन’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मै कथा नही,जीवन की व्यथा सुनाने आया हूं...अर्थी उठाने से पहले,जीवन का अर्थ समझ लेनावर्ना बडा अनर्थ हो जायेगा...समाजातल्या दांभिकतेवर कडवट प्रहार करणाऱ्या मुनिश्री तरुणसागरजी महाराजांचे हे शब्द आजही यवतमाळकरांच्या मनात ठसले आहेत. या विश्वविख्यात राष्ट्रसंताचे नवी दिल्लीत निधन झाले, अन् यवतमाळवासीयांच्या मनात कालवाकालव सुरू झाली. ९ वर्षांपूर्वी यवतमाळात मुनिश्रींचा पदस्पर्श झाला होता. त्यावेळी लाखो लोकांनी त्यांचे ‘कडवे वचन’ कानात प्राण आणून ऐकले आणि काळजात जपून ठेवले. त्यांच्या निर्वाणाचे वृत्त ऐकून अनेकांच्या मनात पोरकेपणा दाटला.२००९ हे ते वर्ष होते. जेव्हा क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनिश्री तरुणसागरजी महाराज पहिल्यांदाच यवतमाळनगरीत आले होते. श्रीमती वीणादेवी जवाहरलालजी दर्डा परिवार आणि जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने मुनिश्रीजींच्या ‘कडवे प्रवचन’ या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजनासाठी श्वेतांबर, दिगंबर, मंदिर मार्गी, जैन समाजातील इतर सर्व पंथांनी एकत्र येऊन श्री सकल जैन समाज यवतमाळची स्थापना केली होती. सकल जैन समाजाच्या छत्राखाली हे आयोजन केले होते. तेव्हा खऱ्या अर्थाने एकत्रित जैन समुदाय इतिहास घडवू शकतो, हे अपार गर्दीच्या आयोजनातील शिस्तबद्धता आणि भव्यदिव्यतेने सिद्ध केले. विशेष म्हणजे, एकत्रित जैन समाज इतर सर्व समाजाला सोबत घेऊन मोठ्यात मोठे आयोजन नक्कीच करू शकतो व ही काळाची गरज आहे, याबाबत मुनिश्रीजींनीही मार्गदर्शन केले होते.७ ते १२ एप्रिलपर्यंत चाललेली ही प्रवचनमाला अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरली होती.जीवन भी एक क्रिकेट हैसृष्टी के महान स्टेडियम मेधरती के विराट पिचपरसमय बॉलिंग कर रहा हैंशरीर बल्लेबाज हैंपरमात्मा के इस आयोजन मेअंपायर धर्मराज हैंप्राण हमारा विकेट हैंजीवन भी एक क्रिकेट हैंअशा काव्यात्मक शैलीत मुनिश्रीजींनी यवतमाळकरांचे हृदय जिंकले होते. जनसामान्यांना समजणाऱ्या सुगम भाषेत त्यांनी जीवनाचा गर्भित सार मांडला होता. ‘सासों के सीमित ओव्हर मे सर्जन के रन बनाने हैं’ हा त्यांचा संदेश अनेकांचे मतपरिवर्तन घडवून गेला. अशा या क्रांतिकारी राष्ट्रसंतांच्या निधनाने यवतमाळकर हळवे झाले आहेत.मुनिश्री म्हणाले होते, ‘ऐतिहासिक’ आयोजनआयोजन आयोजन समितीचे अध्यक्ष तत्कालीन खासदार विजय दर्डा, कार्याध्यक्ष किशोर दर्डा, स्वगताध्यक्ष अरुणभाई पोबारू, महामंत्री सुभाष जैन, उपाध्यक्ष महेंद्र सुराणा, प्रकाश चोपडा, मोहन गांधी, नरेश लुणावत, अशोक जैन, राजेंद्र गांधी, राजू जैन, विनोद छेडा, लहरभाई नागडा, सुभाषचंद आचलिया, नंदकुमार बदनोरे, चंद्रकांत देसाई, सचिव प्रवीण बोरा, विजय लुणावत, खंतीबाई दोशी, परेश लाठीवाला, समन्वय सचिव प्रसन्न दफ्तरी, डॉ. शेखर बंड, डॉ. रमेश खिंवसरा, नंदकुमार इंगोले यांच्यासह अनेकांनी आयोजनासाठी दररोज बैठका घेतल्या. प्रत्येक कामाचे काटेकोर नियोजन केले जात होते. खुद्द मुनिश्री तरुणसागरजी महाराजांनीही यवतमाळच्या प्रवचनमालेचा ‘ऐतिहासिक’ असा उल्लेख केला होता, हे विशेष.

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागरVijay Dardaविजय दर्डा