शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

नेर, राळेगावात बंद संमिश्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

मौलाना रिजवान कुरैशी, मुन्ना शेख, सुनील गवई, नजीर राही यांच्या नेतृत्त्वात शहरातून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत संपूर्ण प्रमुख बाजारपेठ बंद ठेवली होती. देशात अर्थव्यवस्था ढासळत आहे, महागाईचा निर्देशांक उच्चांक गाठत आहे, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे, विविध क्षेत्रात मनुष्यबळाचा अभाव आहे हे प्रश्न दुर्लक्षित करून सीएए, एनआरसी कायदा आणला.

ठळक मुद्देसीएए, एनआरसी कायदा रद्द करा : बाभूळगाव, नेर, कळंब येथे तालुका प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनेर/राळेगाव/बाभूळगाव : असंवैधानिक सीएए व एनआरसी कायद्याविरोधात विविध संघटनांनी बुधवारी बंदची हाक दिली होती. या बंदला नेर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. या बंदला विविध २० संघटनांनी पाठिंबा देत सदर कायदा रद्दची मागणी करण्यात आली.मौलाना रिजवान कुरैशी, मुन्ना शेख, सुनील गवई, नजीर राही यांच्या नेतृत्त्वात शहरातून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत संपूर्ण प्रमुख बाजारपेठ बंद ठेवली होती. देशात अर्थव्यवस्था ढासळत आहे, महागाईचा निर्देशांक उच्चांक गाठत आहे, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे, विविध क्षेत्रात मनुष्यबळाचा अभाव आहे हे प्रश्न दुर्लक्षित करून सीएए, एनआरसी कायदा आणला.वंचित बहुजन आघाडी, भारिप-बहुजन महासंघ, एमआयएम, भीम तरुण उत्साही मंडळ, भारतीय बौद्ध महासभा, मौलाना अबुल कलाम आझाद विचार मंच आदी संघटनांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला. डॉ. अशोक खोब्रागडे, संघमित्रा गायकवाड, अरविंद पाटील, मनोहर देशमुख, बापूराव रंगारी, अशोक फुलझलके, प्रवीण रंगारी, मनोज झोपाटे, रवी मुंदाने, रेहान खान, प्रमोद गायकवाड, सिद्धांत मिसळे, लक्ष्मण वानखडे, सुभाष गायकवाड, अन्सार शहा, वंदना मिसळे, चंदा मिसळे, प्रीती गवई, रत्ना मिसळे, शोहेब खान, अब्दुल बाशीद, अ‍ॅड. लतिफ मिर्झा, अन्सार शहा आदींनी पुढाकार घेतला. ठाणेदार पितांबर जाधव, पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत, राजेश चौधरी, प्रदीप खडके, राजू भगत, नितीन कडुकर, राजेश भगत यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.कळंब येथे तहसीलदारांना निवेदनकळंब : सीएए व एनआरसी कायदा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी येथे विविध संघटनांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले. प्रतीक भुजाडे, ओमप्रकाश भवरे, मधुकर अलोणे, लक्ष्मण भावे, सुनील लोणकर, गफ्फार भाई, अब्दुल खतीब, दीपक ब्राह्मणे आदींनी निवेदन सादर केले. या शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.राळेगावात महिलांचा उत्स्फूर्त सहभागराळेगाव : सीएए व एनआरसी विरोधात राळेगाव शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तत्पूर्वी येथील क्रांती चौकातून रॅली काढण्यात आली. यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत ही रॅली खरेदी विक्री संघ कार्यालय परिसरात पोहोचली. याठिकाणी मोर्चाच्या आयोजकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बहुजन क्रांती मोर्चाचे संजय इंगोले यांच्या नेतृत्त्वात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. तत्पूर्वी शहरातील काही शाळांना सुटीही दिली होती.बाभूळगाव येथे ‘ईव्हीएम’चाही प्रश्न मांडलाबाभूळगाव : बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी बुधवारी येथील तहसीलदारांना राष्ट्रपती यांना पाठविण्यासाठी निवेदन सादर केले. सीएए व एनआरसी कायदा रद्द करावा, ही मागणी करण्यात आली. यासोबतच ईव्हीएमद्वारे होणारी निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचीही मागणी निवेदनातून केली आहे. याशिवाय नागरिकांचे विविध प्रश्न मांडण्यात आले आहे. बहुजन क्रांती मोर्चाचे सुरेंद्र परडखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सैयद जहीर, शेख शहेजाद, सुधाकर दातार, अनिकेत राऊत, किरण लोहोटे, मिलिंद दातार, विजयराज शेगेकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी