शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

अन्न सुरक्षा योजनेसाठी राष्ट्रवादीचे निवेदन

By admin | Updated: February 3, 2015 23:03 IST

गोरगरीब शेतकरी, शेतमजूर जनतेला अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून आघाडी सरकारने दिलासा दिला होता. मात्र ही महत्त्वाकांक्षी योजना सत्ताधाऱ्यांनी बंद केली. त्यामुळे अनेकांची उपासमार होत आहे.

यवतमाळ : गोरगरीब शेतकरी, शेतमजूर जनतेला अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून आघाडी सरकारने दिलासा दिला होता. मात्र ही महत्त्वाकांक्षी योजना सत्ताधाऱ्यांनी बंद केली. त्यामुळे अनेकांची उपासमार होत आहे. तेव्हा ही योजना पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना निवेदन देण्यात आले. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने गोरगरीब शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्काचे अन्नधान्य अन्न सुरक्षा योजना बंद करून हिरावले आहे. अन्न सुरक्षा योजने अंतर्गत राज्यातील एक कोटी ७७ लाख केसरी शिधाधारकांना १० किलो गहु व पाच किलो तांदूळ असे १५ किलो धान्य सवलतीच्या दरात मिळत होते. मात्र ही महत्वाकांक्षी योजना बंद करून युती शासनाने गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आणल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रवीण देशमुख, निलय नाईक, वसंत घुईखेडकर, रमेश मानकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, समाज कल्याण सभापती लता खांदवे, सुरेश चिंचोळकर, नरसिंग सत्तुरवार, नरेश ठाकुर, लोकेश इंगोले, पंचायत समिती सदस्य, विवेक देशमुख, राहुल कानारकर, हरीष कुडे, उमेश ठाकरे, दीपक धात्रक, समीना शेख, फरीना शेख, क्रांती राऊत, पांडुरंग खांदवे, पंकज मुंदे, नीलेश देशमुख, अशोक राऊत, निठु पाटील, नीरज पवार आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)