शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
3
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
4
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
5
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
6
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
7
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
8
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
9
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
10
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
11
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
12
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
13
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
14
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
15
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
16
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
17
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
18
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
19
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
20
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम

अन्न सुरक्षा योजनेसाठी राष्ट्रवादीचे निवेदन

By admin | Updated: February 3, 2015 23:03 IST

गोरगरीब शेतकरी, शेतमजूर जनतेला अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून आघाडी सरकारने दिलासा दिला होता. मात्र ही महत्त्वाकांक्षी योजना सत्ताधाऱ्यांनी बंद केली. त्यामुळे अनेकांची उपासमार होत आहे.

यवतमाळ : गोरगरीब शेतकरी, शेतमजूर जनतेला अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून आघाडी सरकारने दिलासा दिला होता. मात्र ही महत्त्वाकांक्षी योजना सत्ताधाऱ्यांनी बंद केली. त्यामुळे अनेकांची उपासमार होत आहे. तेव्हा ही योजना पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना निवेदन देण्यात आले. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने गोरगरीब शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्काचे अन्नधान्य अन्न सुरक्षा योजना बंद करून हिरावले आहे. अन्न सुरक्षा योजने अंतर्गत राज्यातील एक कोटी ७७ लाख केसरी शिधाधारकांना १० किलो गहु व पाच किलो तांदूळ असे १५ किलो धान्य सवलतीच्या दरात मिळत होते. मात्र ही महत्वाकांक्षी योजना बंद करून युती शासनाने गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आणल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रवीण देशमुख, निलय नाईक, वसंत घुईखेडकर, रमेश मानकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, समाज कल्याण सभापती लता खांदवे, सुरेश चिंचोळकर, नरसिंग सत्तुरवार, नरेश ठाकुर, लोकेश इंगोले, पंचायत समिती सदस्य, विवेक देशमुख, राहुल कानारकर, हरीष कुडे, उमेश ठाकरे, दीपक धात्रक, समीना शेख, फरीना शेख, क्रांती राऊत, पांडुरंग खांदवे, पंकज मुंदे, नीलेश देशमुख, अशोक राऊत, निठु पाटील, नीरज पवार आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)