शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

अन्न सुरक्षा योजनेसाठी राष्ट्रवादीचे निवेदन

By admin | Updated: February 3, 2015 23:03 IST

गोरगरीब शेतकरी, शेतमजूर जनतेला अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून आघाडी सरकारने दिलासा दिला होता. मात्र ही महत्त्वाकांक्षी योजना सत्ताधाऱ्यांनी बंद केली. त्यामुळे अनेकांची उपासमार होत आहे.

यवतमाळ : गोरगरीब शेतकरी, शेतमजूर जनतेला अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून आघाडी सरकारने दिलासा दिला होता. मात्र ही महत्त्वाकांक्षी योजना सत्ताधाऱ्यांनी बंद केली. त्यामुळे अनेकांची उपासमार होत आहे. तेव्हा ही योजना पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना निवेदन देण्यात आले. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने गोरगरीब शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्काचे अन्नधान्य अन्न सुरक्षा योजना बंद करून हिरावले आहे. अन्न सुरक्षा योजने अंतर्गत राज्यातील एक कोटी ७७ लाख केसरी शिधाधारकांना १० किलो गहु व पाच किलो तांदूळ असे १५ किलो धान्य सवलतीच्या दरात मिळत होते. मात्र ही महत्वाकांक्षी योजना बंद करून युती शासनाने गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आणल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रवीण देशमुख, निलय नाईक, वसंत घुईखेडकर, रमेश मानकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सुभाष ठोकळ, समाज कल्याण सभापती लता खांदवे, सुरेश चिंचोळकर, नरसिंग सत्तुरवार, नरेश ठाकुर, लोकेश इंगोले, पंचायत समिती सदस्य, विवेक देशमुख, राहुल कानारकर, हरीष कुडे, उमेश ठाकरे, दीपक धात्रक, समीना शेख, फरीना शेख, क्रांती राऊत, पांडुरंग खांदवे, पंकज मुंदे, नीलेश देशमुख, अशोक राऊत, निठु पाटील, नीरज पवार आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)