शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पाणीदार गावाच्या दिशेने वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 21:48 IST

दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी बोरीमहल येथील नागरिकांनी संकल्प केला आहे. वॉटर कप स्पर्धेत भाग घेऊन श्रमदानाच्या माध्यमातून नागरिकांनी गाव पाणीदार करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी अहोरात्र मेहनत घेतली जात आहे.

ठळक मुद्देबोरीमहल वॉटरकपमध्ये । श्रमदानातून बांधले बंधारे, तयार केले खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी बोरीमहल येथील नागरिकांनी संकल्प केला आहे. वॉटर कप स्पर्धेत भाग घेऊन श्रमदानाच्या माध्यमातून नागरिकांनी गाव पाणीदार करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी अहोरात्र मेहनत घेतली जात आहे.या गावातील नागरिकांनी श्रमदानातून बंधारे बांधले आहे. गावात ठिकठिकाणी शौचखड्डे तयार करण्यात आले आहे. गावाच्या परिसरात पाणी थांबेल यासाठी विविध उपचार केले आहे. यासाठी अनेकांनी श्रमदान तर काहींनी निधीची मदत केली आहे. वैष्णवी चिमुरकर (भानखेडे) यांनी तीन हजार रुपये मदत देऊन या उपक्रमाला हातभार लावला आहे. अशाप्रकारे अनेकांनी मदत देऊन कर्तव्य बजावले आहे.श्रमदानासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षक अरविंद झलके, धर्मपाल बागडे, वैष्णवी चिमुरकर, कल्पना डडमल, शांता नारनवरे, सोमित्रा राजनहीरे, लीला शिवरकर, मीना सोनवणे, चंद्रकला राजनहीरे, रवी राजनहीरे, रोशन निकोडे, हेमंत चुनारकर, सौरभ डडमल, पवन लोणबळे, सुरज मेश्राम, अमन निकुडे, लोकेश भोयर, यश निकुडे, पूर्वज डोंगरकर, शिवम पंधरे, कुणाल डोंगरकर, रुग्वेद गेडाम, चेतन भानखेडे, आदर्श भानखेडे, अनिल भानखेडे, विनोद दोंदल आदींनी पुढाकार घेतला आहे. गावकऱ्यांची साथ मिळत असल्याने वॉटर कप स्पर्धा जिंकली जाईल, असा आत्मविश्वास सर्वांना आहे. त्यांना याच ध्येयाने झपाटले आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा