महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसोबतच नागरिकही कासावीस झाले आहे. वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी यवतमाळातील महिलांनी डोक्यावर कळशा घेऊन यवतमाळच्या आठवडी बाजारातील शीतलामाता मंदिरात जाऊन देवीला जलाभिषेक केला आणि पावसासाठी आराधना केली.
पावसासाठी साकडे :
By admin | Updated: July 20, 2015 02:22 IST