शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:26 IST

तालुक्यातील बंजारा समाजातील ऊसतोड कामगारांनी ऊसाच्या फडाची वाट धरल्याने तालुक्यातील तांडे-वाड्या ओस पडत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देतांडे-वाडे पडले ओस : पुसदच्या बाजारपेठेतही शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील बंजारा समाजातील ऊसतोड कामगारांनी ऊसाच्या फडाची वाट धरल्याने तालुक्यातील तांडे-वाड्या ओस पडत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.यावर्षी अपुºयापावसामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लांबला आहे. त्यात आॅक्टोबरच्या मध्यात दिवाळी सणाला तब्बल २० वर्षानंतर कामगारांना दिवाळी घरी साजरी करता आली. आता कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याने ऊस तोड मजुरांनी उसाच्या फडाची वाट धरली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ऊस तोड कामगार पुसद तालुक्यात आहे. हे कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी दरवर्षी साखर कारखान्यांची वाट धरतात. यातील बहुतांश साखर कारखाने पश्चिम महाराष्टÑ आणि मराठवाड्यात आहे.दरवर्षी दिवाळीपूर्वीच गाळप हंगाम सुरू होतो. मात्र यावर्षी दिवाळी आधी आल्याने ऊस तोड कामगारांना घरीच दिवाळी साजरी करता आली. आता हे कामगार ऊस तोडणीसाठी स्थलांतर करू लागले आहे. तालुक्यातील अनेक तांडे व वस्त्या ओस पडू लागल्या आहेत. विशेष म्हणजे युवक वर्गही कामासाठी मुंबई, पुणे, नाशिक आदी ठिकाणी स्थलांतरीत होत आहेत. हे कामगार ठेकेदारांकडून पैसे उसने घेऊन इतर वेळी आपला संसार चालवितात. ऊस तोडीच्या कामातून ते पैशाची परतफेड करतात. नवरा आणि बायको अशी एक जोडी म्हणजे ‘कोयता’ असे संबोधले जाते. ऊस तोडीसाठी असे हजारो ‘कोयते’ तालुक्यातून स्थलांतरित होत आहे. त्यामुळे या मजूर वर्गांच्या मुलांच्या शिक्षणाची मात्र हेळसांड होत आहे.५० हजारांची अनामतऊस तोड ठेकेदार एका जोडप्याला ५० हजार रुपये अग्रीम देतात. ऊस तोडणीनंतर हे पैसे ठेकेदार परत घेतो. जादा काम झाल्यास ती रक्कम मजुरांनाच मिळते. या उचल केलेल्या पैशातून संसार भागविला जातो. त्यातूनच विवाह व सण साजरे केले जातात. जिल्ह्यात व लगत साखर कारखाने नसल्याने अनेकांची इच्छा नसूनही त्यांना ऊस तोडणीसाठी स्थलांतर करावे लागते.