शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शिवशाहीसाठी प्रवासी वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 22:04 IST

शिवशाहीला प्रवासी मिळावे यासाठी महामंडळाकडून त्रासदायक उपाय केले जात आहे. या प्रकारात प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. तासन्तास प्रतीक्षा केल्यानंतर ‘लालपरी’ फलाटावर लागत असल्याने गर्दीतून प्रवासाची वेळ येत आहे.

ठळक मुद्देयवतमाळ-नागपूर २८ फेऱ्या : बाहेर आगाराच्या ‘लालपरी’चा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिवशाहीला प्रवासी मिळावे यासाठी महामंडळाकडून त्रासदायक उपाय केले जात आहे. या प्रकारात प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. तासन्तास प्रतीक्षा केल्यानंतर ‘लालपरी’ फलाटावर लागत असल्याने गर्दीतून प्रवासाची वेळ येत आहे. यवतमाळ आगाराने तर यात कळस गाठला आहे. सकाळी ५.३० वाजतानंतर संपूर्ण दिवसभर शिवशाहीशिवाय दुसरी बस सोडली जात नाही.वातानुकुलीत, आरामदायी, थेट प्रवास असा शिवशाहीचा प्रचार करण्यात आला. याच आधारे तिकीटही अगडबंब ठेवण्यात आली. इतर बसच्या तुलनेत दीडपट अधिक भाडे आकारून अधिक प्रवासी मिळविण्याचा केविलवाणा प्रयोग शिवशाहीच्या माध्यमातून केला जात आहे. वास्तविक या बसला प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. अधिक भाडे, बसमधील अस्वच्छता, प्रवासाचा कालावधी इतर बस एवढा आदी कारणे यामागील सांगितली जातात. ऐनकेनप्रकारे प्रवासी मिळविण्यासाठी आटापीटा केला जात आहे. यवतमाळ आगारातून इतर बसेसच फलाटावर लावल्या जात नाही. कधीकधी तर शिवशाही एक किंवा दोन प्रवासी घेऊन मार्गावर निघतात. परिणामी प्रवाशांची पावले खासगी बसकडे वळतात.नागपूर, अमरावती मार्गावरील अवस्था सारखीच आहे. बाहेर आगारातून येणाºया ‘लालपरी’च प्रवाशांसाठी मोठा आधार ठरत आहे. नेर, दारव्हा, पुसद, उमरखेड आदी ठिकाणाहून बसेस आधीच खचाखच भरून येतात. येथे बसस्थानकावर चिक्कार भरतात. काही बसमध्ये कोंबून प्रवासी नेले जातात. या बसचे भाडे कमी आहे, शिवाय मार्गात काही ठिकाणी थांबे आहे. प्रवास आरामदायी व सुखकर व्हावा यासाठी शिवशाहीसोबतच इतर बसेसही यवतमाळ आगारातून सोडल्या जाव्या, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.बे्रकडाऊन वाढलेशिवशाही मार्गात नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी प्रवाशांना दुसरी शिवशाही येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. काही प्रसंगी प्रवाशांना इतर बसमधून रवाना केले जाते. शिवाय या बसची गतीही कमी असल्याची ओरड खुद्द एसटी कामगारांमधून होत आहे. अनेकदा या बसेस निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने पोहोचत असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Shivshahiशिवशाही