शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

येरमल हेटी येथे सामूहिक विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:43 IST

तालुक्यातील येरमल हेटी येथे सर्व धर्म सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात तब्बल १३२ जोडपी विवाहबद्ध झाली.

ठळक मुद्दे१३२ जोडपी : आतापर्यंत २०० विवाह, बळीराजा चेतना अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील येरमल हेटी येथे सर्व धर्म सामूहिक विवाह मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात तब्बल १३२ जोडपी विवाहबद्ध झाली.केळझरा येथील तुळजा भवानी ग्रामीण बहुउद्देशीय संस्था व चंद्रभानजी आडे बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळातर्फे बळीराजा चेतना अभियान व महिला बालकल्याण विभागातर्फे शिवाजीराव मोघे माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा हेटी यरमल येथे सर्व धर्मीय सामूहिक विवाह मेळावा ोण्यात आला. यात १३२ नववर-वधू विवाहबद्ध झाले. हा ग्रामीण भागातील सर्वात मोठा सामूहिक विवाह मेळावा ठरला. आकाश राठोड तथा भारत राठोड यांच्या नियोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू तोडसाम, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे, राजू डांगे, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हा विकास मंचचे भारत राठोड, माजी नगराध्यक्ष अनिल आडे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, पंचायत समिती सभापती सुरेश जयस्वाल, उपसभापती पपिता भाकरे, राजू डांगे, विपीन राठोड आदी उपस्थित होते. ना.अहीर यांनी धकाधकीच्या जीवनात अशा सामूहिक विवाह मेळाव्यांची गरज असल्याचे सांगितले. नववर-वधूंच्या पालकाची जबाबदारी स्वीकारलेल्या आकाश चंदू राठोड यांचे कौतुक केले.मुख्य संयोजक किसन राठोड, चंदू राठोड, मनीष राठोड, आर.एल. काकडे, अर्जुन जाधव, मुरलीधर जाधव, अर्जुन राठोड, मोहन कनाके, रमेश किनाके, डी.के. कडवे, संदीप चव्हाण, उमेश कुमरे, नीलेश माहुरे, प्रशांत राघोर्ते तथा शिवाजीराव मोघे आश्रमशाळेचे प्राचार्य विनोद राठोड, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.