शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:02 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीने स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा आयोजित केली आहे. या यात्रेचा शुभारंभ मंगळवारी सकाळी आझाद मैदानातील गांधी पुतळ््यापासून केला जाणार आहे. पदयात्रेत प्रत्येक जण श्रमदान करून स्वच्छतेबाबत जाणीव जागृती करणार आहे. यवतमाळात ही पदयात्रा सलग दहा किलोमीटर चालणार असल्याची माहिती भाजपा नेते, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री : श्रमदानातून जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीने स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा आयोजित केली आहे. या यात्रेचा शुभारंभ मंगळवारी सकाळी आझाद मैदानातील गांधी पुतळ््यापासून केला जाणार आहे. पदयात्रेत प्रत्येक जण श्रमदान करून स्वच्छतेबाबत जाणीव जागृती करणार आहे. यवतमाळात ही पदयात्रा सलग दहा किलोमीटर चालणार असल्याची माहिती भाजपा नेते, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत दिली.स्वच्छता सेवा पदयात्रा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. प्रत्येक महिन्याच्या रविवारी याचे नियोजन केले आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय श्रमदान करून स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. हा उपक्रम ३० जानेवारीपर्यंत राबविला जाणार आहे. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात १५ या प्रमाणे १०५ पदयात्रा काढण्यात येणार आहे. याला खासदार व लोकसभा प्रभारी प्रमुख राहणार आहेत. शेवटची पदयात्रा संपूर्ण राज्यात ३० जानेवारीलाच काढली जाणार आहे. दिवसभरात किमान एक तास सफाई करून श्रमदान करणे अनिवार्य केले आहे. पदयात्रेसाठी १५० कार्यकर्त्यांची टीम राहणार आहे. पदयात्रेचे महिनानिहाय नियोजन केले असून आॅक्टोबरमध्ये चार, नोव्हेंबरमध्ये तीन, डिसेंबर महिन्यात पाच आणि जानेवारी महिन्यात तीन दिवस पदयात्रा काढली जाणार असल्याचे ना. येरावार यांनी सांगितले. पत्रपरिषदेला नगरसेवक नितीन गिरी आदी उपस्थित होते.