शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

जिल्हाभर वृक्षारोपणाची लगबग

By admin | Updated: July 2, 2016 02:41 IST

शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हाभर शुक्रवारी वृक्षारोपण मोहिमेची लगबग दिसत होती.

प्रचंड प्रतिसाद : यवतमाळच्या जनकनगरीत मुख्य सोहळायवतमाळ : शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हाभर शुक्रवारी वृक्षारोपण मोहिमेची लगबग दिसत होती. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. जिल्ह्याचा मुख्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम यवतमाळच्या जनकनगरीतील प्रस्तावित वन उद्यानात पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला. यवतमाळ जिल्ह्यात १५ लाख ५० हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट आहे. यासाठी गत महिन्याभरापासून सामाजिक संघटनांच्या माध्यमातून प्रशासन जनजागृती करीत आहे. शुक्रवारी या मोहिमेला यवतमाळातून प्रारंभ झाला. येथील जांब मार्गावरील जनकनगरीत वनविभागाच्या प्रस्तावित वन उद्यानात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, आमदार डॉ. अशोक उईके, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, मुख्य वनसंरक्षक वसंत गुरमे, जिल्हा परिषदेच्या सभापती लता खांदवे, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश शहापुरकर, सामाजिक वनिकरणचे उपसंचालक एम.आर. चेके उपस्थित होते. यासोबतच दारव्हा येथील वन उद्यान, दारव्हा तालुक्यातीलच देऊळगाव राजा, दिग्रस तालुक्यातील भवानी टेकडी, लोहारा एमआयडीसी येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणासाठी जिल्हाभर विविध सामाजिक संघटना पुढे आल्या होत्या. शाळा, महिाविद्यालये, सामाजिक संघटना, एनसीसीचे विद्यार्थी, महिला, पुरूष स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. पुसद शहरात सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. शुक्रवारी जिल्हाभरात किती वृक्षांची लागवड झाली, हे कळू शकले नाही. परंतु १५ लाखापेक्षा अधिक वृक्ष लागवड होण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)