शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

कोट्यवधी खर्चूनही पातळी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 21:56 IST

सिंचनाच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी धरण हा एक पर्याय असला तरी त्यासाठी फार मोठा निधी आणि जमिनीचेही अधिग्रहण करावे लागते. यातील शॉर्टकट म्हणून जलयुक्त शिवाराची कल्पना पुढे आली. ही योजना उदात्त असली तरी या योजनेत काम करताना अनेक ठिकाणी गुणवत्ताच पाळल्या गेली नाही, असेही आरोप झाले आहेत.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार तहानले : ७०० गावे जलयुक्तच्या प्रतीक्षेत, ५० हजार कामे प्रस्तावित

रूपेश उत्तरवार। लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सिंचनाच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी धरण हा एक पर्याय असला तरी त्यासाठी फार मोठा निधी आणि जमिनीचेही अधिग्रहण करावे लागते. यातील शॉर्टकट म्हणून जलयुक्त शिवाराची कल्पना पुढे आली. ही योजना उदात्त असली तरी या योजनेत काम करताना अनेक ठिकाणी गुणवत्ताच पाळल्या गेली नाही, असेही आरोप झाले आहेत. तर अनेक ठिकाणी ही योजना चांगल्या पद्धतीने राबविली गेली आहे.गणेशवाडीत टँकरच लागले नाहीगत चार वर्षांमध्ये जिल्ह्यातील १३३७ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. यातून ४८ हजार ८४४ कामे पार पडली. यामुळे एक लाख १४ हजार २४९ हेक्टरवर सिंचन वाढले. तर एक लाख २९ हजार ३५८ टीएमसी पाणी संचयीत करण्यात आले. शासकीय अहवालानुसार यामुळे भूजलाच्या स्रोतात एक मीटरने वाढ नोंदविण्यात आली. गणेशवाडीत जलयुक्त शिवार राबविण्यापूर्वी दरवर्षी पावसाळ्यातही टँकर लागत होते. आता या ठिकाणी टँकर लागत नाही. हा बदल या ठिकाणी पहायला मिळाला. संरक्षित सिंचनात भर पडली. याला दुष्काळी स्थिती अपवाद आहे. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार