शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कोट्यवधी खर्चूनही पातळी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 21:56 IST

सिंचनाच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी धरण हा एक पर्याय असला तरी त्यासाठी फार मोठा निधी आणि जमिनीचेही अधिग्रहण करावे लागते. यातील शॉर्टकट म्हणून जलयुक्त शिवाराची कल्पना पुढे आली. ही योजना उदात्त असली तरी या योजनेत काम करताना अनेक ठिकाणी गुणवत्ताच पाळल्या गेली नाही, असेही आरोप झाले आहेत.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार तहानले : ७०० गावे जलयुक्तच्या प्रतीक्षेत, ५० हजार कामे प्रस्तावित

रूपेश उत्तरवार। लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सिंचनाच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी धरण हा एक पर्याय असला तरी त्यासाठी फार मोठा निधी आणि जमिनीचेही अधिग्रहण करावे लागते. यातील शॉर्टकट म्हणून जलयुक्त शिवाराची कल्पना पुढे आली. ही योजना उदात्त असली तरी या योजनेत काम करताना अनेक ठिकाणी गुणवत्ताच पाळल्या गेली नाही, असेही आरोप झाले आहेत. तर अनेक ठिकाणी ही योजना चांगल्या पद्धतीने राबविली गेली आहे.गणेशवाडीत टँकरच लागले नाहीगत चार वर्षांमध्ये जिल्ह्यातील १३३७ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. यातून ४८ हजार ८४४ कामे पार पडली. यामुळे एक लाख १४ हजार २४९ हेक्टरवर सिंचन वाढले. तर एक लाख २९ हजार ३५८ टीएमसी पाणी संचयीत करण्यात आले. शासकीय अहवालानुसार यामुळे भूजलाच्या स्रोतात एक मीटरने वाढ नोंदविण्यात आली. गणेशवाडीत जलयुक्त शिवार राबविण्यापूर्वी दरवर्षी पावसाळ्यातही टँकर लागत होते. आता या ठिकाणी टँकर लागत नाही. हा बदल या ठिकाणी पहायला मिळाला. संरक्षित सिंचनात भर पडली. याला दुष्काळी स्थिती अपवाद आहे. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार