शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

कोट्यवधी खर्चूनही पातळी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 21:56 IST

सिंचनाच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी धरण हा एक पर्याय असला तरी त्यासाठी फार मोठा निधी आणि जमिनीचेही अधिग्रहण करावे लागते. यातील शॉर्टकट म्हणून जलयुक्त शिवाराची कल्पना पुढे आली. ही योजना उदात्त असली तरी या योजनेत काम करताना अनेक ठिकाणी गुणवत्ताच पाळल्या गेली नाही, असेही आरोप झाले आहेत.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार तहानले : ७०० गावे जलयुक्तच्या प्रतीक्षेत, ५० हजार कामे प्रस्तावित

रूपेश उत्तरवार। लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सिंचनाच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी धरण हा एक पर्याय असला तरी त्यासाठी फार मोठा निधी आणि जमिनीचेही अधिग्रहण करावे लागते. यातील शॉर्टकट म्हणून जलयुक्त शिवाराची कल्पना पुढे आली. ही योजना उदात्त असली तरी या योजनेत काम करताना अनेक ठिकाणी गुणवत्ताच पाळल्या गेली नाही, असेही आरोप झाले आहेत. तर अनेक ठिकाणी ही योजना चांगल्या पद्धतीने राबविली गेली आहे.गणेशवाडीत टँकरच लागले नाहीगत चार वर्षांमध्ये जिल्ह्यातील १३३७ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. यातून ४८ हजार ८४४ कामे पार पडली. यामुळे एक लाख १४ हजार २४९ हेक्टरवर सिंचन वाढले. तर एक लाख २९ हजार ३५८ टीएमसी पाणी संचयीत करण्यात आले. शासकीय अहवालानुसार यामुळे भूजलाच्या स्रोतात एक मीटरने वाढ नोंदविण्यात आली. गणेशवाडीत जलयुक्त शिवार राबविण्यापूर्वी दरवर्षी पावसाळ्यातही टँकर लागत होते. आता या ठिकाणी टँकर लागत नाही. हा बदल या ठिकाणी पहायला मिळाला. संरक्षित सिंचनात भर पडली. याला दुष्काळी स्थिती अपवाद आहे. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार