शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 22:24 IST

बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील मतिमंद मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दारव्हा तालुका बारी समाज संघटनेने .....

ठळक मुद्देबारी समाज संघटना : संग्रामपूर तालुक्यातील वानखेडची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील मतिमंद मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दारव्हा तालुका बारी समाज संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.वानखेड येथे समाजातील मतिमंद मुलीवर गावातील प्रकाश लोणे या नराधमाने घरात शिरून अतिप्रसंग केला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली. मात्र प्रकरण अतिशय गंभीर असून पीडित मुलगी ही मतिमंद असल्यामुळे तिला त्वरित न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा, या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी समाजाची मागणी आहे.अशा नीच प्रवृत्तीचा समूळ नाश होण्यासाठी नराधम प्रकाश लोणे याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना तालुक्यातील बारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शनिवारी प्रकाशित ‘शेतकºयांना १२ तास वीज द्या, काँग्रेसची मागणी-एसडीओंना निवेदन’ या वृत्तात अनावधानाने बारी समाज संघटनेने एसडीओंना दिलेल्या निवेदनाचे छायाचित्र प्रकाशित झाले. या छायाचित्रामुळे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नाहक त्रास झाल्याबद्दल दिलगीर आहोत.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिस