शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कर्ज मेळाव्याकडे बँकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 21:43 IST

तालुक्यातील अंजनखेड येथे शनिवारी अर्ज द्या-कर्ज घ्या मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याकडे बँकांनी पाठ फिरविल्याने सकाळपासून उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देअर्ज द्या-कर्ज घ्या : अंजनखेड परिसरातील शेतकरी संतापले

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील अंजनखेड येथे शनिवारी अर्ज द्या-कर्ज घ्या मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याकडे बँकांनी पाठ फिरविल्याने सकाळपासून उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.अंजनखेड ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी मंडळातील शेतकऱ्यांसाठी अर्ज द्या-कर्ज घ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील शेकडो शेतकरी मेळाव्याला आले होते. मात्र तेथे साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. मंडळ अधिकारी जे.के. जयस्वाल, मंडळातील तीन तलाठी यावेळी उपस्थित होते. मात्र बँकेचे अधिकारी शेवटपर्यंत आलेच नाही. मंडळ अधिकारयांनी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र बँकेकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेली.यानंतर स्वत: तहसीलदारांनी बँकेशी संपर्क साधला. तरीही बँकेचे प्रतिनिधी आले नाही. एकप्रकारे शासनाच्या धोरणाला बँकेकडून मूठमाती दिली गेली. बँकांच्या या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी भरडले जात आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जासाठी भटकंती करावी लागत आहे.लोकप्रतिनिधी केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. यामुळे मेळाव्याला उपस्थित शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावीअंजनखेड येथे शेतकरी मेळावा व मार्गदर्शनासाठी उपस्थित शेतकºयांनी आता जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना सहज आणि सुलभरित्या कर्ज मिळावे म्हणून असे मेळावे घेतले जातात. मात्र त्याबाबत बँंका उदासीन आहे. या बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी वठणीवर आणावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शनिवारी शेतकऱ्यांना तास न् तास प्रतीक्षा करूनही स्टेट बँकेने उदासीनता दाखविली. बँकेच्या संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज