शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

५१ रेतीघाटांकडे कंत्राटदारांची पाठ

By admin | Updated: January 17, 2015 23:07 IST

तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी दुपारी जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांचा आॅनलाईन पध्दतीने लिलाव करण्यात आला. मात्र ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने ३० रेतीघाटांचा लिलाव झाला.

यवतमाळ : तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी दुपारी जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांचा आॅनलाईन पध्दतीने लिलाव करण्यात आला. मात्र ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने ३० रेतीघाटांचा लिलाव झाला. यातून चार कोटींचा महसूल मिळाला. उर्वरित ५१ घाटांच्या लिलावाकरिता जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.गतवर्षी ३० सप्टेंबरला जिल्ह्यातील रेतीघाटांची मुदत संपली होती. पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी लिलाव प्रक्रिया रखडली होती. या लिलावाकरिता ८१ घाट ठेवण्यात आले होते. मात्र सर्व घाटांना बोलीच लागली नाही. ई-निविदा पध्दतीने ४० ठेकेदारांनी बोली लावली. यामाध्यमातून ३० घाट विकण्यात आले. जिल्ह्यातील कळंब, मारेगाव आणि दिग्रस तालुक्यातील संपूर्ण रेतीघाटांचा लिलाव झाला. इतर तालुक्यातील एक-एक घाट यानुसार लिलाव झाला. यातून चार कोटी आठ लाख ७५ हजार रूपयाचा महसूल मिळाला. लिलाव न झालेल्या ५१ रेतीघाटांसाठी पुन्हा १५ दिवसांनी प्रक्रिया राबविणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने जुळवाजुुळव सुरू केली आहे.गतवर्षी पहिल्याच फेरीत ९९ रेतीघाटांचा लिलाव झाला होता. यामधून १७ कोटी ३९ लाखांचा निधी मिळाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मिळालेला निधी १३ कोटीने घसरला आहे. नवीन लिलावाकरिता किमान १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतरच नवीन लिलाव होणार आहे.रेतीघाटांच्या लिलावास पात्र ठरलेल्या ठेकेदारांना रेतीघाटांच्या एकूण किंमती पैैकी २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. सोमवारपर्यंत ही रक्कम शासकीय तिजोरीत जमा करणाऱ्या ठेकेदारांनाचा रेतीचा उपसा करण्याची परवानगी मिळणार आहे. रेतीघाटातून रेती काढण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत राखीव ठेवण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)