शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

 यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमध्ये जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 10:22 IST

Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील  दिग्रस शहरातील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीचा एअर कॉक अचानक निसटला . यामुळे  जलवाहिनी सिमेंट खांबातील पाइप मधून जवळपास ३० फूट उच्च पाण्याचे फवारे उडत होते.

 लोकमत न्यूज नेटवर्क  यवतमाळ : जिल्ह्यातील  दिग्रस शहरातील मानोरा चौककडे जाणाऱ्या रस्त्यावरील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीचा एअर कॉक अचानक निसटला . यामुळे  जलवाहिनी सिमेंट खांबातील पाइप मधून जवळपास ३० फूट उच्च पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. दिग्रस  शहराच्या लगतच असलेल्या अरूणावती धरणावरून मानोरासह तालुक्यातील २८ गावांना जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

जवळपास ३० फुट उंच हा फवारा सुरू आहे. हा फवारा इतका उंच की जलवाहिनीच्या वरून जाणाऱ्या विद्युत तारांना स्पर्श करत होता. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना, तसेच जवळच असणाऱ्या दुकानदारांच्या मनात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु विद्युत प्रवाह बंद करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला .

टॅग्स :Waterपाणी