‘‘तळ्याकाठचं गवतं तळ्याशी सलगीने वागायचं.. कारण त्याला जगण्यासाठी त्याचंच पाणी लागायचं...’’ जुलैमध्ये तुडुंब भरणारा हा जामवाडी तलाव यंदा म्हणावा तसा भरलाच नाही. त्याच्या आधारे जगणारी हिरवळ जगण्यासाठी पाण्याभोवती एकवटली. योग्य पाऊस बरसला नाही तर यवतमाळ शहरातील नागरिकांचीही अवस्था बिकट होणार आहे.
तलावही तृषार्त :
By admin | Updated: July 23, 2015 02:30 IST