शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

गैरकारभार करणाऱ्यांवर ‘कृष्णास्त्र’

By admin | Updated: June 8, 2017 01:15 IST

महापालिका आयुक्तही रणांगणात : संशयित अडकणार चौकशीच्या फेऱ्यांत

संजीव कुमार : उधारीचे दिवस आता संपले लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील वीज बिलाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. वीज गळतीचे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत वाढले. वीज क्षेत्रातील उधारीचे दिवस आता संपल्याने विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली करण्याबरोबरच वीज गळती कमी करण्याशिवाय आता पर्याय नाही, त्यामुळे वीज बिलांचा नियमित भरणा करणाऱ्या ग्राहकांना अखंडित सेवा देण्याबरोबरच थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले. बुधवारी यवतमाळ येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. संजीव कुमार यांनी गळतीमुळेही महावितरणला नुकसान होत असून वाढत चाललेली वीज गळती कमी करण्याबरोबर वीज गळतीचे कारणेही शोधणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रत्येक गोष्टीसाठी लाईनमनला जबाबदार न धरता स्वत: अभियंत्यांनी वीज जाळ्याचा अभ्यास करावा व वीज गळती रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी स्पश्ट केले. ग्राहकांच्या मीटरचे वेळेत व अचूक रिडींग, वेळेत बिले देणे, यासाठी बिलिंग यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्याचे निर्देशही त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. उद्योगाला अखंडित वीज उद्योजकांना अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी, अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच उद्योजकांना ब्रेक डाऊन अटेंडीग व्हॅन उपलब्द करून द्यावी, तसेच प्रीव्हेंटीव्ह मेंटनन्स करावे, असे निर्देश संजीव कुमार यांनी दिले. यवतमाळ इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या शिष्टमंडळाच्या अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या.