शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

सणासुदीत शांतता राखा

By admin | Updated: August 14, 2016 01:08 IST

आगामी काळात होऊ घातलेला पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा आदी सणासुदीत कायदा व सुव्यवस्था अबाधित शांतता राखा, ...

पोलीस महानिरीक्षक : उमरखेड, पुसदमध्ये शांतता समितीची सभा उमरखेड/पुसद : आगामी काळात होऊ घातलेला पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा आदी सणासुदीत कायदा व सुव्यवस्था अबाधित शांतता राखा, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक (अमरावती परिक्षेत्र) विठ्ठलराव जाधव यांनी केले. शनिवारी उमरखेड आणि पुसद पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकींमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. उमरखेड येथे बोलताना पोलीस महानिरीक्षक यांनी दोन वर्षापूर्वी गणेशोत्सवादरम्यान झालेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत यंदा शांतता ठेवण्याची सूचना केली. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, प्रभारी डिवायएसपी सदानंद मानकर, उमरखेडचे ठाणेदार अनिल पाटील, बिटरगावचे ठाणेदार सूरज बोंडे, पुसद शहरचे ठाणेदार गजानन शेळके, पुसद ग्रामीणचे ठाणेदार धनंजय जगदाळे उपस्थित होते. उमरखेड आणि पुसद येथे झालेल्या बैठकांमध्ये नागरिकांकडून आलेल्या सूचनांचे पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वागत केले. उमरखेड येथील शांतता समितीच्या बैठकीत माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, इनायतउल्ला जनाब, नंदकिशोर अग्रवाल, माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल, नारायण भट्टड, मौलाना अख्तर नदवी, प्रशांत पतेवार, अ‍ॅड. संजय जाधव, साजीद जागिरदार, बळवंतराव नाईक, संजय भंडारे, महेश काळेश्वरकर, एजाज जनाब, सतीश नाईक, नितीन भुतडा, शिवाजी वानखेडे, शिवाजी माने, रमेश चव्हाण, प्रकाश आर्य, डॉ. अनिल काळबांडे, सदाशिव भेंडीकर, पांडुरंग शिंदे, लक्ष्मीबाई मलकुलवार उपस्थित होते. (लोकमत चमू) उमरखेड ठाणेदारांना अल्टीमेटम उमरखेड शहरात चालू असलेल्या अवैध धंद्यांवर तत्काळ पायबंद घालावा. तसेच नागरिकांनी बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मांडलेल्या समस्यांची दखल घेऊन तत्काळ निपटारा करा, असे निर्देश पोलीस महानिरीक्षकांनी उमरखेडचे ठाणेदार अनिल पाटील यांना दिले. या समस्या सोडविण्यासाठी काही दिवसांचा अल्टीमेटम दिला. पोलिसांचा सामान्यांशी संपर्क नाही पुसदमध्ये शांतता समितीच्या बैठकीला अत्यल्प उपस्थिती राहते याचे कारण म्हणजे पोलिसांचा सर्वसामान्यांशी संपर्क नाही, असे गाऱ्हाणे नागरिकांनी मांडले. पूर्वी शांतता समितीच्या बैठकीला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहात होते. मात्र आता पोलीसच सामान्यांना जवळ करीत नसल्याने नागरिकांनी बैठकीकडे पाठ फिरविली आहे.