शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

‘कडवे वचन’ने केले मनपरिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विश्वविख्यात क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांचे यवतमाळातील प्रवचन ऐतिहासिक ठरले. तसेच या प्रवचनाने अनेकांचे आयुष्यच बदलून गेले. प्रभावी वाणीने आणि दैनंदिन जीवनातील दाखले देत महाराजांनी यवतमाळकरांना सन्मार्ग दाखविला होता. ‘कडवे वचन’ ऐकून अनेकांनी व्यसने, मांसाहार त्यागला.रोज २० हजारांची गर्दीयेथील दर्डा उद्यान मार्गावर ‘संस्कार यज्ञ’ या ...

ठळक मुद्देमुनिश्री तरुणसागरजींच्या स्मृती : यवतमाळातील ऐतिहासिक वचन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विश्वविख्यात क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांचे यवतमाळातील प्रवचन ऐतिहासिक ठरले. तसेच या प्रवचनाने अनेकांचे आयुष्यच बदलून गेले. प्रभावी वाणीने आणि दैनंदिन जीवनातील दाखले देत महाराजांनी यवतमाळकरांना सन्मार्ग दाखविला होता. ‘कडवे वचन’ ऐकून अनेकांनी व्यसने, मांसाहार त्यागला.रोज २० हजारांची गर्दीयेथील दर्डा उद्यान मार्गावर ‘संस्कार यज्ञ’ या ठिकाणी महाराजांचे प्रवचन ऐकण्यासाठी दररोज गर्दी ओसंडत होती. प्रवचनासाठी ६०० फुटांचा मंच उभारण्यात आला होता. महाराजांचे सिंहासन साकारण्यात आले होते. तर त्यांच्या आसनव्यवस्थेसाठी मोठी नावही तयार करण्यात आली होती. रोज साधारण १५ ते २० हजार लोक ‘कडवे वचन’ ऐकण्यासाठी येत होते. या गर्दीने प्रचंड मोठा असलेला मंडपही भरून जायचा आणि मंडपाबाहेरील संपूर्ण रस्ताही भरून जायचा. मात्र, रोज एवढी गर्दी होऊनही संपूर्ण प्रवचनमाला अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध पार पडली. त्यामागे आयोजन समितीची मेहनत होती. बाहेरगावातून येणाऱ्या हजारो भाविकांसाठी आयोजन समितीने विशेष बसेसची व्यवस्था केली होती. त्यासाठी ठिकठिकाणी ‘पॉर्इंट’ देण्यात आले होते. तर दर्डा मातोश्री सभागृहात सर्वांसाठी जेवणाची, पाण्याची व्यवस्था ठेवण्यात आली होती. तसेच बसस्थानक किंवा शहरातील कोणत्याही भागातून प्रवचनस्थळी येणाºयांसाठी आॅटो युनियनने मोफत सेवा दिली होती.अनेकांनी सोडला मांसाहारसकाळी ९ वाजता मुनिश्री तरुणसागरजी महाराजांचे प्रवचन सुरू व्हायचे. पण हजारो लोक पहाटेपासूनच ‘जागा पकडण्यासाठी’ येऊन बसायचे. तरुणसागरजी महाराजांची वाणी अत्यंत प्रभावी होती. त्यामुळेच ‘कडवे वचन’ ऐकण्यासाठी स्वयंस्फूर्तीने गर्दी व्हायची. यवतमाळातील एप्रिल २००९ मधील त्यांची प्रवचनमाला ऐकून अनेकांनी कायमचा मांसाहार सोडला. प्रवचनस्थळीच त्यांनी शाकाहाराची शपथ घेतली.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाTarun Sagarतरुण सागर