शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

जनदु:ख निवारणार्थ भर उन्हात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:00 IST

समाजातील दु:खी घटकावर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी दोन ज्येष्ठ व्यक्तींनी यवतमाळच्या तिरंगा चौकात भर उन्हात उपोषण सुरू केले आहे. प्रामुख्याने शेतकरी आणि सेवानिवृत्तांचे प्रश्न मार्गी लावावे यासाठी जयकुमार पोकळे व जगन्नाथ शिरसाठ उपोषणाला बसले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : समाजातील दु:खी घटकावर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी दोन ज्येष्ठ व्यक्तींनी यवतमाळच्या तिरंगा चौकात भर उन्हात उपोषण सुरू केले आहे. प्रामुख्याने शेतकरी आणि सेवानिवृत्तांचे प्रश्न मार्गी लावावे यासाठी जयकुमार पोकळे व जगन्नाथ शिरसाठ उपोषणाला बसले आहेत.जयकुमार पोकळे हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. समाजातील लोकांचे प्रश्न घेऊन त्यांनी आतापर्यंत अनेकदा आंदोलने केली आहेत. प्रत्येकवेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून आश्वासने दिली जाते. प्रत्यक्ष कारवाई केली जात नाही. स्थानिक पातळीवरील प्रश्नही मार्गी लावण्यात येत नाही. आता त्यांनी उपोषणाचा सहावा टप्पा सुरू केला आहे. अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ असताना अधिकाऱ्यांकडून त्यात हस्तक्षेप केला जातो. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारपासून त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यासंदर्भात प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव, पोट हिस्सा तेथे विहीर, स्वस्त दरात वीज, बी-बियाणे व कीटकनाशकांचा पुरवठा, वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण, पीककर्ज हेक्टरी ६० हजार रुपये, शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत सीसी लिमीट, कापूस व सोयाबीनला चांगला भाव आदी मागण्या आहेत.पेन्शनरांना सण अग्रीम मिळावे, लोनसाठी वयाची अट काढून टाकावी, २००४ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा ५० टक्के वेतनाचा भेद दूर करावा, कर्जाची परतफेड होईल, अशी खात्री असताना कर्ज मंजुरीस विलंब या व इतर पेन्शनरांच्या प्रश्नांना घेऊन पोकळे व शिरसाट यांनी उपोषण सुरू केले.

टॅग्स :Strikeसंप