शहरं
Join us  
Trending Stories
1
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
2
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
3
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
4
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
5
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
6
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
7
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
8
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
9
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
10
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
11
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
12
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
13
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
14
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
15
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
16
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
17
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

पर्यावरण संवर्धनासाठी ‘जेडीआयईटी’चा पुढाकार

By admin | Updated: August 24, 2015 00:08 IST

बेसूमार होत चाललेली वृक्षतोड, धुरांमुळे होणारे प्रदूषण यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.

यवतमाळ : बेसूमार होत चाललेली वृक्षतोड, धुरांमुळे होणारे प्रदूषण यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या बाबी नियंत्रणात आणण्यासाठी वृक्ष संवर्धन महत्त्वाची बाब आहे. यासाठी येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रासेयो पथकाने पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, ‘इटा’ क्लबचे प्रमुख प्रा. पंकज पंडित, प्रा. संदीप सोनी, प्रा. सचिन असवार, रविन सिंग, हरिश टांक आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचे आणि संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रगती पवार, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. पद्मिनी कौशिक, प्रा. आशीष माहुरे, प्रा. सुजित गुल्हाने, प्रा. शेंडे, प्रा. पायल पावडे, प्रा. नितीन चव्हाण, प्रा. जिरापुरे, प्रा. विद्याशेखर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते. या उपक्रमाचे संस्थाध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर आदींनी कौतुक केले. (वार्ताहर)