शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मारेगावातील विलगीकरण कक्ष पडला ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

राज्यात कोरोना संचारबंदीत बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना गावी जाता यावे, यासाठी संचारबंदीत थोडी शिथिलता मिळताच, अनेक नागरिक परराज्यातून व पुणे, मुंबई येथून आपल्या गावाकडे येत आहेत. यात काही परवानगी घेऊन तर काही असेच येत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची उदासीनता : सर्वांनाच केले जातेयं होम क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची दहशत आहे. परराज्यातून अथवा पुणे, मुंबई येथून कोणी गावात आले, तर त्याला गावात घ्यायला गावकरी विरोध करतात. आरोग्य विभागाकडे याला विलगिकरण कक्षात टाकण्याची मागणी करतात. परंतु जिल्हा परिषद शाळेत क्वांरटाईन केलेल्या गोंडबुरांडा येथील युवकाने आत्महत्या केल्यानंतर आरोग्य विभाग बाहेरून आलेल्या व्यक्तींना फक्त होमक्वांरटाईन करीत असल्याने विलगिकरण कक्ष ओस पडले आहेत.राज्यात कोरोना संचारबंदीत बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना गावी जाता यावे, यासाठी संचारबंदीत थोडी शिथिलता मिळताच, अनेक नागरिक परराज्यातून व पुणे, मुंबई येथून आपल्या गावाकडे येत आहेत. यात काही परवानगी घेऊन तर काही असेच येत आहे. तालुका प्रासशानाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत तालुक्यात मुंबई येथून ३२, पुणे येथून ८४, तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून ३११ नागरिक तालुक्यात आले. यासोबतच आंध्रप्रदेशातून सहा, पश्चिम बंगालमधून दोन, राजस्थानातून आठ, मध्यप्रदेशातून १०, तेलंगाणातून २४, गुजरातमधून सात, कर्नाटक तीन, उत्तरप्रदेश दोन, बिहार दोन, छत्तीसगढमधून दोन, असे एकूण ४९३ नागरिक संचारबंदीकाळात तालुक्यात आल्याची नोंद आहे.अजुनही नागरिकांचे येणे सुरूच असल्याने ही आकडेवारी आणखी वाढणार आहे. मोठ्या प्रमाणात बाहेरून नागरिक येत असल्याने कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे बाहेरून गावात कोणी दाखल झाले की नागरिक प्रशासनाला तात्काळ याबाबत माहिती देत आहेत. या सर्वांना विलगिकरण कक्षातच ठेवण्याची मागणी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या