शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

मारेगावातील विलगीकरण कक्ष पडला ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

राज्यात कोरोना संचारबंदीत बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना गावी जाता यावे, यासाठी संचारबंदीत थोडी शिथिलता मिळताच, अनेक नागरिक परराज्यातून व पुणे, मुंबई येथून आपल्या गावाकडे येत आहेत. यात काही परवानगी घेऊन तर काही असेच येत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची उदासीनता : सर्वांनाच केले जातेयं होम क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची दहशत आहे. परराज्यातून अथवा पुणे, मुंबई येथून कोणी गावात आले, तर त्याला गावात घ्यायला गावकरी विरोध करतात. आरोग्य विभागाकडे याला विलगिकरण कक्षात टाकण्याची मागणी करतात. परंतु जिल्हा परिषद शाळेत क्वांरटाईन केलेल्या गोंडबुरांडा येथील युवकाने आत्महत्या केल्यानंतर आरोग्य विभाग बाहेरून आलेल्या व्यक्तींना फक्त होमक्वांरटाईन करीत असल्याने विलगिकरण कक्ष ओस पडले आहेत.राज्यात कोरोना संचारबंदीत बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांना गावी जाता यावे, यासाठी संचारबंदीत थोडी शिथिलता मिळताच, अनेक नागरिक परराज्यातून व पुणे, मुंबई येथून आपल्या गावाकडे येत आहेत. यात काही परवानगी घेऊन तर काही असेच येत आहे. तालुका प्रासशानाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत तालुक्यात मुंबई येथून ३२, पुणे येथून ८४, तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून ३११ नागरिक तालुक्यात आले. यासोबतच आंध्रप्रदेशातून सहा, पश्चिम बंगालमधून दोन, राजस्थानातून आठ, मध्यप्रदेशातून १०, तेलंगाणातून २४, गुजरातमधून सात, कर्नाटक तीन, उत्तरप्रदेश दोन, बिहार दोन, छत्तीसगढमधून दोन, असे एकूण ४९३ नागरिक संचारबंदीकाळात तालुक्यात आल्याची नोंद आहे.अजुनही नागरिकांचे येणे सुरूच असल्याने ही आकडेवारी आणखी वाढणार आहे. मोठ्या प्रमाणात बाहेरून नागरिक येत असल्याने कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे बाहेरून गावात कोणी दाखल झाले की नागरिक प्रशासनाला तात्काळ याबाबत माहिती देत आहेत. या सर्वांना विलगिकरण कक्षातच ठेवण्याची मागणी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या