शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

जिल्ह्यात ४७ हजार हेक्टरवरील पिकांना विम्याचे सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 23:58 IST

यावर्षी जिल्ह्यात एक लाख ४४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. यातील केवळ ४७ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचे पीक विमा काढून सुरक्षित करण्यात आले. याकरिता ४९ हजार शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता.

ठळक मुद्देरबी हंगाम : एक हजार कोटींचे पीक संरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी जिल्ह्यात एक लाख ४४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. यातील केवळ ४७ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचे पीक विमा काढून सुरक्षित करण्यात आले. याकरिता ४९ हजार शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी एक कोटी ७५ लाख ४४ हजार रूपयांचा विमा शेतकºयांनी उतरविला आहे.अपुºया पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी हरभऱ्याचा पेरा वाढविला. हा पेरा ९० हजार हेक्टरच्या जवळ पोहोचला आहे. तर ४५ हजार हेक्टरपर्यंत गव्हाची पेरणी करण्यात आली आहे.गव्हाच्या क्षेत्राच्या तुलनेत हरभऱ्याचे क्षेत्र यावर्षी सर्वाधिक आहे. पेरणी केलेल्या एकूण क्षेत्रापैकी ४७ हजार हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांनी विमा उतरवून सुरक्षित केले. यामुळे एक हजार १६९ कोटी ६४ लाख चार हजार ५७५ रूपयांचे पीक संरक्षित झाले. यावर्षी शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पिकाचा विमा मोठ्या प्रमाणात उतरविला आहे. तर गव्हाचे क्षेत्र मर्यादित आहे.उन्हाळी भूईमुगाच्या पीक संरक्षणाकडे मात्र पाठरब्बीचा विमा उतरविण्यासाठी ४९ हजार शेतकरी पुढे आले. मात्र उन्हाळी भूईमुगाच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी पुढे येताना दिसत नाही. यामुळे उन्हाळी भूईमुगाचा विमा उतरविण्याचा आकडा किती हेक्टरपर्यंत पोहोचेल, याचे उत्तर येणाºया काळातच कळेल.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा