शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

जातपंचायतीच्या बहिष्काराची चौकशी करा

By admin | Updated: January 12, 2016 02:21 IST

गवळी समाजाच्या जातपंचायतीने बहिष्कार टाकल्यामुळे एक कुटुंब तब्बल २५ वर्षांपासून हालअपेष्टा भोगत आहे.

एसपींचे आदेश : काटखेडा येथील प्रकारयवतमाळ : गवळी समाजाच्या जातपंचायतीने बहिष्कार टाकल्यामुळे एक कुटुंब तब्बल २५ वर्षांपासून हालअपेष्टा भोगत आहे. पुसद तालुक्यातील काटखेडा येथील या गंभीर प्रकाराची तक्रार झाल्यानंतर आता पोलीस अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.काटखेडा येथील हरिभाऊ बेगाजी साखरे यांच्या कुटुंबावर जातपंचायतीने बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भात साखरे यांनी जातपंचायतीचे सदस्य लक्ष्मण मंदाडे, बबन साखरे, बाबूराव साखरे, गजानन आवसरे, भास्कर साखरे, मधुकर ढोकणे, अनंता साखरे, संजय मंदाडे, संदीप मंदाडे, गणेश साखरे, रमेश साखरे यांच्या विरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतरही कारवाई न झाल्याने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे.हरिभाऊ साखरे यांनी आपली पहिली पत्नी लिलाबाई मंदाडे हिच्याशी ३ फेब्रुवारी १९६८ ला फारकत घेतली होती. त्यावेळी आपल्याला अपत्य नसल्याचे लिलाबाईने फारकतनाम्यात नमूद केले. मात्र फारकतीनंतर अनेक दिवसांनी झालेल्या अपत्याचा (देवीदास) पिता हरिभाऊच असल्याचा कांगावा करण्यात आला. लिलाबाईचे नातेवाईकच जातपंचायतीचे कर्ते-धर्ते असल्याने हरिभाऊवर या अपत्याला संपत्तीचा वाटा देण्याबाबत दबाव आणला गेला. या बाबीला विरोध केल्याने हरिभाऊ व त्याच्या कुटुंबीयांवर समाजाकडून बहिष्कार टाकण्यात आला. मारहाणीचे प्रकारही घडवून आणण्यात आले. याबाबत पाच दिवसात चौकशी अहवाल द्यावा, असा आदेश पोलीस अधीक्षकांनी पुसद ग्रामीण पोलिसांना दिला आहे. मात्र, १४ डिसेंबरच्या या आदेशावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही, असे तक्रारकर्त्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)