शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दारव्हा येथे महिलांचे बेमुदत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

प्रथम महिलांनी मूकमोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. तेथे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. त्यानंतर येथील जुन्या बसस्थानकाजवळील हॉलमध्ये धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. महिलांनी ६० मीटर लांबीचा राष्ट्रध्वज घेऊन मूक मोर्चात सहभाग नोंदविला. सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्यामुळे संविधानाचे कलम १४ आणि १५ चे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला.

ठळक मुद्देशाहीनबाग आंदोलन : सीएए, एनआरसी, एनपीआरला विरोध, मूकमोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : दिल्ली येथील शाहीन बागच्या धर्तीवर बुधवारपासून येथील आठवडीबाजार परिसरातील आरके हॉलमध्ये बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी तालुक्यातील हे आंदोलन सुरू केले.प्रथम महिलांनी मूकमोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. तेथे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. त्यानंतर येथील जुन्या बसस्थानकाजवळील हॉलमध्ये धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. महिलांनी ६० मीटर लांबीचा राष्ट्रध्वज घेऊन मूक मोर्चात सहभाग नोंदविला. सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्यामुळे संविधानाचे कलम १४ आणि १५ चे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे देशातील नागरिकांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांना तडा गेला. जातीजातीत भेदभाव पसरविण्याचा डाव खेळला जात आहे. संविधानाचे उल्लंघन केले जात आहे. हा कायदा आसाममध्ये लागू झाला. त्याचे परिणाम पूर्ण देशाने पाहिले. तेथील नागरिकांना नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे आम्ही या कायद्याचा विरोध करतो, असे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले.दुपारी १ वाजता जुना दिग्रस मार्ग, गोळीबार चौक या प्रमुख मार्गाने तिरंगा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात पोहोचला. तेथे मान्यवरांनी मार्गदर्शन केले. निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा हॉलमध्ये पोहोचला. तेथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. या तिरंगा मूकमोर्चा आणि धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते. मोर्चातील राष्ट्रध्वजाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :National Register of Citizensएनआरसी