शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

वर्षभरात तीन लाख दाखल्यांचा उच्चांक

By admin | Updated: April 3, 2015 00:52 IST

प्रशासकीय कामांना गतिमान करण्यासोबत सर्वसामान्यांचा वेळ वाचावा यासाठी ‘संग्राम’ केंद्रांची स्थापना

ग्रामपंचायतींना २६ लाखांचा महसूल : अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा ‘टॉप’वरयवतमाळ : प्रशासकीय कामांना गतिमान करण्यासोबत सर्वसामान्यांचा वेळ वाचावा यासाठी ‘संग्राम’ केंद्रांची स्थापना करण्यात आली. ग्रामपंचायतस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या केंद्रामधून ३२ प्रकारचे दाखले दिले जातात. गत वर्षभरात तब्बल तीन लाख १२ हजार ६४९ दाखले देण्याचा विक्रम यवतमाळच्या नावे नोंदविला गेला आहे. अमरावती विभागात सर्वाधिक दाखले जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधून वितरित झाले आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये संग्राम केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रांवर ३२ प्रकारचे दाखले दिले जात आहे. यामध्ये मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, ना देय प्रमाणपत्र, शौचालय दाखला, बांधकामासाठी अनुमती प्रमाणपत्र, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र, नोकरी व व्यवसायासाठी प्रमाणपत्र, हयातीचा दाखला यासह विविध दाखले याठिकाणावरून दिले जातात. पूर्वी हे दाखले मिळविण्यासाठी तहसील गाठावे लागत होते. आता संग्राम केंद्रामध्ये प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे. यामुळे ग्रामस्थांचा वेळ वाचला आहे. यातून ग्रामपंचायतीच्या महसुलात भर पडली आहे. वर्षभरात २६ लाख ८४ हजार ७७९ रुपयांचा महसूल ग्रामपंचायतीला मिळाला आहे. यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडण्यास मोलाची मदत झाली आहे. शिवाय नागरिकांचा तालुका ठिकाणी जाण्यासाठीचा खर्चही वाचला आहे. (शहर वार्ताहर)संग्राम केंद्रांची भूमिका ग्रामपंचायतीमध्ये महत्त्वपूर्ण आहे. यामुळे कामाला गती मिळाली आहे. येणाऱ्या वर्षात यापेक्षाही चांगली कामगिरी जिल्ह्यात करण्याचा प्रयत्न आहे.- डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी,सीईओ, यवतमाळ