शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

वर्षभरात तीन लाख दाखल्यांचा उच्चांक

By admin | Updated: April 3, 2015 00:52 IST

प्रशासकीय कामांना गतिमान करण्यासोबत सर्वसामान्यांचा वेळ वाचावा यासाठी ‘संग्राम’ केंद्रांची स्थापना

ग्रामपंचायतींना २६ लाखांचा महसूल : अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा ‘टॉप’वरयवतमाळ : प्रशासकीय कामांना गतिमान करण्यासोबत सर्वसामान्यांचा वेळ वाचावा यासाठी ‘संग्राम’ केंद्रांची स्थापना करण्यात आली. ग्रामपंचायतस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या केंद्रामधून ३२ प्रकारचे दाखले दिले जातात. गत वर्षभरात तब्बल तीन लाख १२ हजार ६४९ दाखले देण्याचा विक्रम यवतमाळच्या नावे नोंदविला गेला आहे. अमरावती विभागात सर्वाधिक दाखले जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधून वितरित झाले आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये संग्राम केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रांवर ३२ प्रकारचे दाखले दिले जात आहे. यामध्ये मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, ना देय प्रमाणपत्र, शौचालय दाखला, बांधकामासाठी अनुमती प्रमाणपत्र, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र, नोकरी व व्यवसायासाठी प्रमाणपत्र, हयातीचा दाखला यासह विविध दाखले याठिकाणावरून दिले जातात. पूर्वी हे दाखले मिळविण्यासाठी तहसील गाठावे लागत होते. आता संग्राम केंद्रामध्ये प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे. यामुळे ग्रामस्थांचा वेळ वाचला आहे. यातून ग्रामपंचायतीच्या महसुलात भर पडली आहे. वर्षभरात २६ लाख ८४ हजार ७७९ रुपयांचा महसूल ग्रामपंचायतीला मिळाला आहे. यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडण्यास मोलाची मदत झाली आहे. शिवाय नागरिकांचा तालुका ठिकाणी जाण्यासाठीचा खर्चही वाचला आहे. (शहर वार्ताहर)संग्राम केंद्रांची भूमिका ग्रामपंचायतीमध्ये महत्त्वपूर्ण आहे. यामुळे कामाला गती मिळाली आहे. येणाऱ्या वर्षात यापेक्षाही चांगली कामगिरी जिल्ह्यात करण्याचा प्रयत्न आहे.- डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी,सीईओ, यवतमाळ