शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

सोयाबीन पिकांची नासाडी झालेली आहे. कपाशी पिकाच्या बोंडांना कापूस फुटलेला असून हा कापूस ओलसरपणामुळे निरूपयोगी झाला आहे. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. या नुकसानाची भरपाई मिळण्याकरीता कृषी पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : मागील आठ दिवसांमध्ये तालुक्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे काढणीला आलेली पिके खराब झालेली आहे. त्यामुळे शेतकºयांनी नुकसान भरपाईसाठी कृषी विभाग व महसूल विभागाकडे अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.सोयाबीन पिकांची नासाडी झालेली आहे. कपाशी पिकाच्या बोंडांना कापूस फुटलेला असून हा कापूस ओलसरपणामुळे निरूपयोगी झाला आहे. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. या नुकसानाची भरपाई मिळण्याकरीता कृषी पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. याकरिता विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी तातडीने संपर्क साधून लेखी स्वरूपात अर्ज सादर करावा. त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने संबंधित पीक विमा कंपनी व तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांमध्ये समन्वय साधून नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसान भरपाईचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही, अशा शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची महसूल विभागातर्फे प्रत्यक्षरित्या पाहणी करण्यात येणार आहे. तालुक्यातील पीक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळण्याकरीता तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाकडे लेखी अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक