शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पालिकेचा नेर शहरातील अतिक्रमणावर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:27 IST

शहरातील नेताजी चौकात चारही बाजूने अतिक्रमणाचा विळखा होता. याबाबत व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात नगरपरिषदेची बाजू मान्य ठरवित शहराच्या सुशोभिकरणासाठी या चौकातील अतिक्रम काढण्यात आले. शुक्रवारी सकाळी या परिसरात बुलडोजर फिरविण्यात आला.

ठळक मुद्देयाचिका खारिज : नेताजी चौक झाला मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शहरातील नेताजी चौकात चारही बाजूने अतिक्रमणाचा विळखा होता. याबाबत व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात नगरपरिषदेची बाजू मान्य ठरवित शहराच्या सुशोभिकरणासाठी या चौकातील अतिक्रम काढण्यात आले. शुक्रवारी सकाळी या परिसरात बुलडोजर फिरविण्यात आला.नेर शहरातील नेताजी चौकासमोरील व मागील जागेत ग्रामपंचायतीच्या काळात दुकाने लावण्यात आली होती. ग्रामपंचायतीने अनेक वर्ष या जागेचे व्यावसायिकांकडून भाडे वसूल केले. त्यानंतर २००८ मध्ये नेर नगरपरिषद अस्तित्वात आली. प्रशासकीय अधिकारी नंदकुमार बेंडसे यांनी त्यावेळी व्यावसायिकांना अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर या आदेशाविरोधात व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली. ११ वर्षांपासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. या अतिक्रमणामुळे नगरपरिषदेचे अधिकृत व्यापारी संकुल झाकल्या गेले होते. नागरिकांना कसरत करून येथे ये-जा करावी लागत होती. या चौकातून चारचाकी वाहन नेताना प्रचंड सर्कस करावी लागत होती. चौकातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात नगरपरिषदेने पुन्हा नोटीस बजावल्या. न्यायालयातील याचिका खारिज झाल्याने नगरपरिषदेने अतिक्रमण काढण्यासाठी थेट बुलडोजर लावले. व्यावसायिकांनी रात्रीतूनच आपल्या दुकानातील माल हलविला. सकाळी हा संपूर्ण चौक बुलडोजरने अतिक्रमणमुक्त करण्यात आला. ही कारवाई नगरपरिषद मुख्याधिकारी नीलेश जाधव, अभियंता रवी कलोसे, ठाणेदार अनिल किनगे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण