शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जलप्रकल्पांचा साठा निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:13 IST

यावर्षीच्या अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील जलप्रकल्पात निम्मेच पाणी शिल्लक आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पाची अवस्था सारखीच आहे. याचा फटका मर्यादित सिंचनाला बसला आहे. उन्हाळी पिकांची लागवड यामुळे प्रभावित झाली आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्याचे वेध : लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पातही अपुरे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षीच्या अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील जलप्रकल्पात निम्मेच पाणी शिल्लक आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पाची अवस्था सारखीच आहे. याचा फटका मर्यादित सिंचनाला बसला आहे. उन्हाळी पिकांची लागवड यामुळे प्रभावित झाली आहे.मोठ्या पूस प्रकल्पामध्ये ५५.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अरूणावती प्रकल्पात ३७.११ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बेंबळा प्रकल्पात २९.७३ टक्के तर इसापूर धरणात ५२.५७ टक्के जलसाठा शिल्लक आहे.जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांची अवस्था उत्तम आहे. मात्र मध्यम आणि लघु प्रकल्पाची अवस्था बिकट आहे. अडाण प्रकल्पात ४०.४५ टक्के, नवरगाव ५१.१२ टक्के, गाकी ४८.४७ टकके, वाघाडी ५२.२१, सायखेडा ४२.७९, अधरपूस ५५.६, बोरगाव ४०.८५, निळोणा ८१.३७, चापडोह ८५.३१ तर १०७ लघु प्रकल्पामध्ये ३८ टक्के जलसाठा शिल्लक आहे.मुबलक पाणी असूनही कपात लादलीजिल्ह्यातील एकूण प्रकल्पाचा आढावा घेतला तर निळोणा आणि चापडोह या दोन्ही प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ८५ टक्के जलसाठा आहे. तरी यवतमाळकरांना पाण्यासाठी सात दिवस प्रतीक्षा करावी लागते. अनेक भागत तर वेळेवर नळ येत नाही. तर शहरातील अनेक भागात पाईपलाईन सतत फुटत राहते. मात्र यवतमाळकरांना पाणी मिळत नाही. हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. यामुळे मुबलक पाणी असतानाही यवतमाळकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींची याकडे डोळेझाक सुरू आहे.

टॅग्स :Waterपाणी