शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
2
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
3
महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
4
एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?
5
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
6
Womens World Cup 2025 Semi-Final Schedule : टीम इंडियासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान?
7
"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप
8
स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ
9
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
10
Mumbai Crime: लालबागमध्ये थरार! बॉयफ्रेंडपासून वाचण्यासाठी रस्त्यावर धावत सुटली तरुणी; नर्सिंग होममध्ये घुसताच...
11
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
12
१०१ वर्ष जुनी कंपनी आयपीओ आणणार, १६६७ कोटी रुपये उभारणार; 'या' दिवसापासून करता येणार गुंतवणूक
13
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
14
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
15
बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
16
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
17
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
18
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
19
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
20
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड

जलप्रकल्पांचा साठा निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:13 IST

यावर्षीच्या अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील जलप्रकल्पात निम्मेच पाणी शिल्लक आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पाची अवस्था सारखीच आहे. याचा फटका मर्यादित सिंचनाला बसला आहे. उन्हाळी पिकांची लागवड यामुळे प्रभावित झाली आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्याचे वेध : लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पातही अपुरे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षीच्या अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील जलप्रकल्पात निम्मेच पाणी शिल्लक आहे. मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पाची अवस्था सारखीच आहे. याचा फटका मर्यादित सिंचनाला बसला आहे. उन्हाळी पिकांची लागवड यामुळे प्रभावित झाली आहे.मोठ्या पूस प्रकल्पामध्ये ५५.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अरूणावती प्रकल्पात ३७.११ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बेंबळा प्रकल्पात २९.७३ टक्के तर इसापूर धरणात ५२.५७ टक्के जलसाठा शिल्लक आहे.जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांची अवस्था उत्तम आहे. मात्र मध्यम आणि लघु प्रकल्पाची अवस्था बिकट आहे. अडाण प्रकल्पात ४०.४५ टक्के, नवरगाव ५१.१२ टक्के, गाकी ४८.४७ टकके, वाघाडी ५२.२१, सायखेडा ४२.७९, अधरपूस ५५.६, बोरगाव ४०.८५, निळोणा ८१.३७, चापडोह ८५.३१ तर १०७ लघु प्रकल्पामध्ये ३८ टक्के जलसाठा शिल्लक आहे.मुबलक पाणी असूनही कपात लादलीजिल्ह्यातील एकूण प्रकल्पाचा आढावा घेतला तर निळोणा आणि चापडोह या दोन्ही प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ८५ टक्के जलसाठा आहे. तरी यवतमाळकरांना पाण्यासाठी सात दिवस प्रतीक्षा करावी लागते. अनेक भागत तर वेळेवर नळ येत नाही. तर शहरातील अनेक भागात पाईपलाईन सतत फुटत राहते. मात्र यवतमाळकरांना पाणी मिळत नाही. हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. यामुळे मुबलक पाणी असतानाही यवतमाळकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींची याकडे डोळेझाक सुरू आहे.

टॅग्स :Waterपाणी