शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शासनाच्या कल्याणकारी योजना ठरतात कुचकामी

By admin | Updated: June 13, 2015 02:39 IST

शासनाने कल्याणकारी राज्याची संकल्पनना स्विकारलेली आहे. जनतेच्या विकासासाठी अनेक योजना आहेत.

झरी : शासनाने कल्याणकारी राज्याची संकल्पनना स्विकारलेली आहे. जनतेच्या विकासासाठी अनेक योजना आहेत. मात्र बऱ्याच योजनांची माहिती जनतेला नसते. ग्रामीण भागातील जनतेत तर पराकोटीचे अज्ञान आहे. परिणामी शासनाच्या कल्याणकारी योजनाच आता कुचकामी ठरत आहे.शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामस्थांना होताना दिसत नाही. त्यांच्या अज्ञानाचा लाभ काही हुशार लोकच त्या योजनांचे फायदे लाटत आहे. शासनाच्या आम आदमी विमा योजना, अपंगांसाठीच्या योजना, निराधार योजना, विधवांसाठी मानधन, श्रावण बाळ, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, कुक्कुटपालन योजना, दुग्ध व्यवसायासाठी जनावर वाटपाची योजना, सिंचन विहिरी, शेतीची अवजारे, बेरोजगारांसाठी बँक कर्ज, अन्नसुरक्षा योजना, अशा अनेक योजना आहेत. मात्र अनेक गावांतील गावपुढारीच आपले मतदार वाढविण्यासाठी खोटे प्रमाणपत्र बनवून काही अपात्र लोकांना त्याचा लाभ मिळवून देत असल्याची चर्चा सुरू आहे. ग्रामीण भागात प्रत्येक गावात आता ‘दलाल’ निर्माण झाले आहे. शिधापत्रिकेपासून तर विविध योजनांचे आमीष दाखवून गावपुढारी गरीब व अज्ञानी जनतेची लुबाडणूक करीत आहे. मात्र कुणीही तक्रार करीत नसल्यामुळे सर्वत्र ‘आलवेल’ सुरू आहे. शेतकऱ्यांसाठीच्या विहिरीच्या योजना तर मुदत संपल्यावरच त्यांना माहीत होते. काही मोजकी मोठी गावे सोडली, तर कुठेही विहिरी दिसत नाहीत. त्याचा लाभ काही गावपुढारी, त्यांचे नातेवाईक व चेलेचपाटेच लाटतात. तालुक्याच्या ग्रामीण भागात रोजगार हमी योजना, नरेगा, राजीव गांधी भवन, चावडी, बाजार ओटे, सिसीरोड बांधले जात आहे. त्यासाठी शासनाकडून किती निधी मिळाला, याची माहिती ग्रामस्थांनाच नसते. परिणामी पांदण रस्ते निकृष्ट व अरूंद स्वरूपाचे केले जात आहे. अर्धवट पांदण रस्ते बनवून निधी लाटल्याची चर्चा काही गावांत सुरू आहे. ग्रामस्थ केवळ गप्पा हाकतात. मात्र अज्ञान आणि भोळेपणामुळे कुणीही तक्रार करण्यास धजावत नाही. तालुक्यात काही गावांतील राजीव गांधी भवनासाठी शासनाकडून मोठा निधी प्राप्त झाला. भवनाचे काम अर्धवट सोडून कंत्राटदार व पदाधिकारीच निधी हडप करतात.