शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सरकार देशातील प्रत्येकाला घर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:05 IST

येत्या काही वर्षात देशातील प्रत्येकाला घर देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. येथील मंगल कार्यालयात सर्वपक्षीय दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : आर्णी येथे महिलांना शिलाई मशीनचे वाटप, सर्वपक्षीय स्नेहमिलन

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : येत्या काही वर्षात देशातील प्रत्येकाला घर देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. त्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.येथील मंगल कार्यालयात सर्वपक्षीय दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ना.अहीर यांनी केंद्र शासनाने विविध क्षेत्रात अनेक चांगले निर्णय घेतल्याचे सांगितले. त्याचा सर्वसामान्य जनतेला लाभ होत असल्याचेही स्पष्ट केले. जलयुक्त शिवारसारख्या योजनेमुळे जिल्ह्यात पाण्याची पातळी वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशात यापुढे कुणीही बेघर राहणार नसून आवश्यक तेथे रस्ता, वीज, पाणी पोहोचविल्याचे सांगितले. देशाच्या सीमेवर तथा देशातही केंद्र सरकार जोरात काम करीत असल्याचे स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे दशाचे चित्र पालटत असल्याचा दावा त्यांनी केला. विविध योजनांमुळे अनेकचे आयुष्यच पालटल्याचे त्यांनी सांगितले. ना.नितीन गडकरी यांच्यामुळे देशात रस्ते विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी ना.अहीर यांच्या हस्ते तालुक्यातील २३ गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. बांधकाम कारागिरांना साहित्य खरेदीसाठी निधी प्रदान केला. यावेळी आमदार राजू तोडसाम यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी शासनाच्या विविध विकास कामांचा आलेख सादर केला.कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, ज्येष्ठ नेते उद्धवराव येरमे, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, वृद्धाश्रमाचे संचालक शेषराव डोंगरे, आर्णी किराणा एसोसिएशनचे भिकूभाई पटेल, विपीन राठोड, बाळासाहेब चावरे, विनीत माहुरे, काँग्रेसचे उद्धवराव भालेराव, भाजपाचे विशाल देशमुख, दीपक वानखेडे यांच्यासह तालुक्यातील महिला, पुरुष उपस्थित होते. संचालन कैलास राऊत, तरा आभार विपीन राठोड यांनी मानले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर