शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

By admin | Updated: April 16, 2016 01:55 IST

नैसगिक आपत्तीत शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता येणाऱ्या संकटाचा सामना धिराने करावा, सरकार आपल्या पाठीशी आहे,

किशोर तिवारी : मुळावा येथे ‘सरकार आपल्या दारी’ मुळावा : नैसगिक आपत्तीत शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता येणाऱ्या संकटाचा सामना धिराने करावा, सरकार आपल्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी येथे केले.उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे सरकार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत जनसुनावणी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी किशोर तिवारी यांनी महसूल, कृषी, ग्रामविकास, महावितरण, पोलीस, आरोग्य, शिक्षण विभागातील समस्या जाणून घेतल्या. तसेच आदिवासी शेतकरी, शेतमजूर विधवांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पंडितराव पांगरकर यांनी इसापूर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्याची मागणी केली. तिवारी यांनी माहिती घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन केले. तसेच कोणतेही समस्या आल्यास माझ्याशी संपर्क साधा असेही सांगितले.कार्यक्रमात राम पाठक, रामराव जामकर, मंचकराव कदम, कुमार कानडे, रमेश शिंदे, अविनाश कदम आदींनी समस्या मांडल्या. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी दीपक सिंघला, तहसीलदार भगवान कांबळे, नायब तहसीलदार सुधीर देशमुख, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता टेकाळे, वीज वितरणचे उपअभियंता राठोड, उपविभागीय कृषी अधिकारी जाधव, गटविकास अधिकारी डॉ. मंगेश आरेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पवार, पोफाळीचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर, दुय्यम निबंधक पी.डी. दहीवाळ, ग्रामसेवक एस.पी. बोंडे, टी.एस. माने, के.डी. बारकड, तलाठी जनार्दन सावळकर, मंडल अधिकारी राजेंद्र मून, शहाजी खडसे उपस्थित होते. (वार्ताहर)