शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:03 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख झाली आहे. हा कलंक पुसण्यासाठी शेतकरी कुटुंबातील मुलांना तंत्रशुद्ध शिक्षण मिळावे याकरिता नवीन शासकीय कृषी महाविद्यालय प्रस्तावित करण्यात आले होते. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून शासन स्तरावर प्रलंबित होता.

ठळक मुद्देतत्त्वत: मान्यता : पालकमंत्री येरावारांच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी यवतमाळची ओळख झाली आहे. हा कलंक पुसण्यासाठी शेतकरी कुटुंबातील मुलांना तंत्रशुद्ध शिक्षण मिळावे याकरिता नवीन शासकीय कृषी महाविद्यालय प्रस्तावित करण्यात आले होते. हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून शासन स्तरावर प्रलंबित होता. याबाबत पालकमंत्री मदन येरावार यांनी पाठपुरावा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वत: मंजुरी मिळविली आहे.पश्चिम विदर्भात अकोल्यानंतर यवतमाळातच दुसरे शासकीय कृषी महाविद्यालय होत आहे. या महाविद्यालयाचा फायदा लगतच्या वाशिम, अमरावती व वर्धा जिल्ह्यांना होणार आहे. कृषी महाविद्यालयासाठी ३० हेक्टर जागा लागणार आहे. त्यावर मुख्य प्रशासकीय इमारत, प्रयोगशाळा, संशोधन कक्ष, मुला-मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, विश्रामगृह उभारल्या जाणार आहे. यासाठी ६३ कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. सुरुवातीला या महाविद्यालयात ६० विद्यार्थी संख्या राहणार आहे. शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्ह्यातच कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून संशोधन कार्य चालणार आहे. शेतकरी कुटुंबातील मुलांना तंत्रशुद्ध ज्ञान मिळविण्याचे एक नवीन दालन उपलब्ध झाले आहे. स्थानिक पातळीवरून कृषी संशोधक तयार झाल्याने येथील समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी महाविद्यालयाची मोठी मदत होणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीMadan Yerawarमदन येरावार