शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

शासन निर्णयानुसारच बदल्या व्हाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 21:35 IST

शासनाने २७ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयानुसारच शिक्षकांच्या बदल्या व्हाव्या, अशा आशयाचे निवेदन आमदार राजू तोडसाम यांना येथे देण्यात आले.

ठळक मुद्देशिक्षकांचे निवेदन : घाटंजी येथे आमदारांकडे मांडला प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : शासनाने २७ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या निर्णयानुसारच शिक्षकांच्या बदल्या व्हाव्या, अशा आशयाचे निवेदन आमदार राजू तोडसाम यांना येथे देण्यात आले. बहुतांश शिक्षक दहा वर्षांहून अधिक काळ एकाच शाळेवर कार्यरत आहेत. सदर निर्णयानुसार बदल्या झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.अतिदुर्गम व आदिवासीबहुल भागात अनेक वर्षांपासून सेवा देणारे शिक्षक, ५३ वर्षांवरील शिक्षक, विधवा, घटस्फोटीत, पती-पत्नी एकत्रीकरण याबाबत हा निर्णय सकारात्मक आहे. मात्र या निर्णयानुसार बदल्या होताना दिसत नाही. निर्णयाची योग्य अंमलबजावणी व्हावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदन देताना अनंत चौधरी, सुधाकर राठोड, विलास राठोड, प्रेमानंद नगराळे, भास्कर वेट्टी, मनोहर गेडाम, अनिता वºहाडे, पवन निबुदे, अजय मंगाम, विलास चिकराम, अशोक मोहुर्ले, आर.एस. उमाटे, व्ही.सी. खोब्रागडे, के.यू. मालवीय, मो.एकलाख मो.इशाख, प्रतिभा प्रतापवार, रेणुका टेकाम, संगीता गेडाम, मारोती कनाके, डी.डी. पुसनाके यांच्यासह तालुक्यातील शिक्षकांची उपस्थिती होती.