शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

दारव्हा तालुक्यातील वादळग्रस्तांना त्वरित मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:42 IST

तालुक्यात ४ आणि ६ जून रोजी झालेल्या वादळाने अनेक गावातील घरे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : लाखखिंडसह अनेक गावे उद्ध्वस्त, नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात ४ आणि ६ जून रोजी झालेल्या वादळाने अनेक गावातील घरे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.या गावात अनेक घरे जमीनदोस्त झाल्यामुळे येथील रहिवाशांचा अन्न, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना तातडीने मदत करण्याची मागणी आहे. अनेक घरावरील छप्परे उडून गेली. फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज पुरवठा बंद असल्यामुळे काही गावातील पाणी पुरवठा योजनेवर त्याचा परिणाम झाला आहे. वादळात निम्मे गाव उद्ध्वस्त झालेल्या लाखखिंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर यांनी भेट दिली. त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.या सर्व बाबींचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत व सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी घुईखेडकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.चरण पवार, शहराध्यक्ष नासीर शेख उपस्थित होते.

टॅग्स :Rainपाऊस