शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

दारव्हा तालुक्यातील वादळग्रस्तांना त्वरित मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:42 IST

तालुक्यात ४ आणि ६ जून रोजी झालेल्या वादळाने अनेक गावातील घरे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : लाखखिंडसह अनेक गावे उद्ध्वस्त, नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात ४ आणि ६ जून रोजी झालेल्या वादळाने अनेक गावातील घरे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.या गावात अनेक घरे जमीनदोस्त झाल्यामुळे येथील रहिवाशांचा अन्न, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना तातडीने मदत करण्याची मागणी आहे. अनेक घरावरील छप्परे उडून गेली. फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज पुरवठा बंद असल्यामुळे काही गावातील पाणी पुरवठा योजनेवर त्याचा परिणाम झाला आहे. वादळात निम्मे गाव उद्ध्वस्त झालेल्या लाखखिंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर यांनी भेट दिली. त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.या सर्व बाबींचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत व सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी घुईखेडकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.चरण पवार, शहराध्यक्ष नासीर शेख उपस्थित होते.

टॅग्स :Rainपाऊस