शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गारपिटग्रस्तांना तत्काळ मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 22:21 IST

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाने केली आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : भारिप-बहुजन महासंघाचे निवेदन

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाने केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.सततची नापिकी, कृषी मालाला कम दर, कापसावर बोंडअळी, व्यापाऱ्यांकडून लूट आदी कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पाऊस आणि गारपीट हे अस्मानी संकट त्यांच्यावर कोसळले आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्हाभरात गारांसह पाऊस सुरु आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या स्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. मदत घोषित करण्यास दिरंगाई केल्यास जिल्हाभर आंदोलन छेडले जाईल असा इशारा भारिप-बहुजन महासंघाने या निवेदनातून दिला आहे.निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे, जिल्हा महासचिव अ‍ॅड.संजीव इंगळे, संघटक विशाल पोले, कोषाध्यक्ष ईश्वर तायडे, उपाध्यक्ष प्रसेनजीत भवरे, सल्लागार अजय खंडारे, प्रसिद्धी प्रमुख केशव भागवत, सहसचिव कुंदन नगराळे, तालुकाध्यक्ष अवधूत पवार, सुभाष लोखंडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.