शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

घाटंजीचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 21:55 IST

शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या वाघाडी नदीतून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे पुढील काळात घाटंजी शहराचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

ठळक मुद्देवाघाडीच्या पाण्यावर सिंचन : शहर विकास आघाडीचे ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या वाघाडी नदीतून सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे पुढील काळात घाटंजी शहराचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. हा प्रश्न घेऊन घाटी-घाटंजी शहर विकास आघाडीने मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. तहसीलदारांना मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, बांधकाम सभापती अनिल घोडे, आरोग्य सभापती विजय रामटेके, नगरसेवक सैयद फिरोज आदी उपस्थित होते.शहराला सन १९७५ पासून नळ योजनेद्वारा पाणीपुरवठा होतो. वाघाडी धरणातून पाणी घेऊन शहराला पुरविले जाते. नगरपरिषदेने पिण्याच्या पाण्यासाठी या धरणातील १.२५ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित केले आहे. त्यातील ०.७५ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर नगरपरिषदेने केला आहे. ०.५० द.ल.घ.मी. पाणी शिल्लक आहे. आरक्षित पाणी नदीमध्ये सोडले जात आहे. मात्र अनेक शेतकºयांनी मोटरपंपाद्वारे या पाण्याचा उपसा सिंचनासाठी करणे सुरू केले आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास घाटंजीचा पाणीप्रश्न गंभीर होणार आहे.नगरपरिषदेतर्फे सिंचन विभागाकडे सहा लाख रुपयांचा भरणा आरक्षित पाण्यापोटी केला जातो. याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसून येते. उपलब्ध पाणी जून २०१८ पर्यंत शहराला कसे उपलब्ध होईल, यासाठी नियोजनाची आवश्यकता आहे. वाघाडी धरण ते पाणी पुरवठा योजनेच्या प्लांटपर्यंत मोटारपंप बंद करण्याची कारवाई विद्युत व महसूल विभागाकडून अपेक्षित आहे.यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. वैयक्तिक स्रात आटत चालले आहे. त्यामुळे संपूर्ण भिस्त नळ योजनेवर आहे. अशातच १० ते २० हॉर्सपॉवरच्या मोटारपंपाद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असलेला साठा उपसला जात आहे. हा प्रश्न अधिकाºयांकडे मांडण्यात आला आहे.

टॅग्स :Waterपाणी