शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

घाटंजी आदिवासी कृती समितीचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 21:58 IST

तेलंगणात आरक्षणावरून झालेल्या विविध घटनांचा आदिवासी कृती समितीने येथे निषेध नोंदविला. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.

ठळक मुद्देतेलंगणात आरक्षणावरून झालेल्या विविध घटनांचा आदिवासी कृती समितीने येथे निषेध नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तेलंगणात आरक्षणावरून झालेल्या विविध घटनांचा आदिवासी कृती समितीने येथे निषेध नोंदविला. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. सदर प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी एकता कृती समितीने दिला.तेलंगणात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आदिवासी बांधवांनी हैदराबाद येथे मोठा मोर्चा काढला. यानंतर आदिलाबाद जिल्ह्याच्या उटनूर मंडळातील सोनापूर (बेत्तलगुड) येथे पुतळा विटंबनाचा प्रकार घडला. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर काही लोकांनी आदिलाबाद जिल्ह्याच्या मीराईगुडा मंडल अंतर्गत उटनूर येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत विष टाकले. यामुळे ४० जणांना विषबाधा झाली.सदर प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करावी, घटनांची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना आदिवासी समाजातील व कृती समितीचे अध्यक्ष भीमराव मंगाम, तुळशीराम आत्राम, जयवंत आडे, प्रवीण मडावी, रामचंद्र मडावी, रमेश धुर्वे, हरिभाऊ पेंदोर, मनोज मेसराम, विनोद सलाम, नितेश मसराम, मीराबाई किनाके, कैलास कोरवते आदींची उपस्थिती होती.