भीषणता : पाणीटंचाईची भीषणता काय असते याचे वास्तव अनुभवायचे असेल तर उमरखेड तालुक्यातील ढाणकीत जावे लागेल. २५ हजार लोकवस्तीच्या या गावात शनिवारी पाण्याचा एक टँकर आला. बायाबापड्या आणि लहान मुलेही हातात भांडी घेऊन रांगेत लागली. ही रांग गावातील पाणीटंचाईची भीषणताच दर्शविते.
भीषणता :
By admin | Updated: April 11, 2016 02:29 IST