शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

सुखी जीवनासाठी मैत्रीची आवश्यकता

By admin | Updated: September 4, 2016 00:49 IST

मनात कर्म प्राप्ती संस्काराच्या गाठी संग्रहित असतात. राग, लोभ, व्देषाचे विचार प्रथम मानवी मनातून उत्पन्न होतात.

भदंत ज्ञानज्योती : चिचबर्डी येथे वर्षावास कार्यक्रमानिमित्त धम्म प्रवचनयवतमाळ : मनात कर्म प्राप्ती संस्काराच्या गाठी संग्रहित असतात. राग, लोभ, व्देषाचे विचार प्रथम मानवी मनातून उत्पन्न होतात. मनातील वाईट विचार आपण बुद्धाच्या धम्म आचरणाने दूर करू शकतो. सुखी जीवनासाठी मानवी मनात करूणेसोबतच मैत्रीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्ञानज्योती महाथेरो यांनी केले. अमरावती मार्गावर असलेल्या चिचबर्डी येथे सदा अलौकिक बहुउद्देशिय संस्था यवतमाळव्दारा वर्षावासानिमित्त आयोजित धम्म प्रवचनात ते बोलत होते. यावेळी भिक्खुंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रथम धम्मध्वजारोहण करण्यात आले. बुद्धवंदना झाल्यानंतर भिक्खू संघाचे स्वागत मुख्य आयोजक दिनेश करमनकर, वसंत तलमले, कार्यक्रमाचे अध्यक्ष काशिनाथ ब्राह्मणे, रमेश रंगारी यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. प्रास्ताविक व संचालन बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने यांनी केले. कार्यक्रमासाठी निसार खान, वसंत तलमले, जीवन मुनेश्वर, गजानन सावळे, भारत शेंडे, करूणा शिरसाठ, वंदना करमनकर आदींनी पुढाकार घेतला. भिक्खू संघाला भोजनदान व चिवरदान दिनेश करमनकर यांच्यासह त्यांच्या परिवारातर्फे करण्यात आले. यावेळी दी बुद्घिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आयोजक संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)