शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

सुखी जीवनासाठी मैत्रीची आवश्यकता

By admin | Updated: September 4, 2016 00:49 IST

मनात कर्म प्राप्ती संस्काराच्या गाठी संग्रहित असतात. राग, लोभ, व्देषाचे विचार प्रथम मानवी मनातून उत्पन्न होतात.

भदंत ज्ञानज्योती : चिचबर्डी येथे वर्षावास कार्यक्रमानिमित्त धम्म प्रवचनयवतमाळ : मनात कर्म प्राप्ती संस्काराच्या गाठी संग्रहित असतात. राग, लोभ, व्देषाचे विचार प्रथम मानवी मनातून उत्पन्न होतात. मनातील वाईट विचार आपण बुद्धाच्या धम्म आचरणाने दूर करू शकतो. सुखी जीवनासाठी मानवी मनात करूणेसोबतच मैत्रीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्ञानज्योती महाथेरो यांनी केले. अमरावती मार्गावर असलेल्या चिचबर्डी येथे सदा अलौकिक बहुउद्देशिय संस्था यवतमाळव्दारा वर्षावासानिमित्त आयोजित धम्म प्रवचनात ते बोलत होते. यावेळी भिक्खुंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रथम धम्मध्वजारोहण करण्यात आले. बुद्धवंदना झाल्यानंतर भिक्खू संघाचे स्वागत मुख्य आयोजक दिनेश करमनकर, वसंत तलमले, कार्यक्रमाचे अध्यक्ष काशिनाथ ब्राह्मणे, रमेश रंगारी यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. प्रास्ताविक व संचालन बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने यांनी केले. कार्यक्रमासाठी निसार खान, वसंत तलमले, जीवन मुनेश्वर, गजानन सावळे, भारत शेंडे, करूणा शिरसाठ, वंदना करमनकर आदींनी पुढाकार घेतला. भिक्खू संघाला भोजनदान व चिवरदान दिनेश करमनकर यांच्यासह त्यांच्या परिवारातर्फे करण्यात आले. यावेळी दी बुद्घिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आयोजक संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)