शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
3
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
4
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
5
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
6
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
7
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
8
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
9
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
10
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
11
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
12
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
13
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
14
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
15
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
16
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
17
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
18
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
19
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
20
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?

पाणी, शिक्षण, शेतीवर राहणार ‘फोकस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:23 IST

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : पाणीटंचाई, शिक्षण हे विषय माझ्या प्राधान्यक्रमावर राहील. सोबतच शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या अख्यात्यारित जे-जे करता येईल, ते अधिक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न राहील, असे मत जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केले.सोमवारी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जलज शर्मा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मावळते सीईओ ...

ठळक मुद्देजलज शर्मा : जिल्हा परिषदेच्या नव्या सीईओंनी स्वीकारला पदभार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : पाणीटंचाई, शिक्षण हे विषय माझ्या प्राधान्यक्रमावर राहील. सोबतच शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या अख्यात्यारित जे-जे करता येईल, ते अधिक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न राहील, असे मत जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केले.सोमवारी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जलज शर्मा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मावळते सीईओ दीपक सिंगला यांच्याकडून पदभार स्वीकारला. मूळचे हरियाणा येथील जलज शर्मा यांनी बी.टेक., कम्प्यूटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. २०११ मध्ये पहिल्यांदा त्यांची भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) निवड झाली होती. तर २०१४ मध्ये त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) परीक्षेत यश मिळविले. कोल्हापूरमध्ये प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जळगावमध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. तर आता यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते रूजू झाले आहेत.पदभार स्वीकारल्यावर जलज शर्मा म्हणाले, जळगावमध्ये माझ्याकडे केवळ दोनच तालुक्यांचे काम होते. पण यवतमाळ हा १६ तालुक्यांचा मोठा जिल्हा आहे. येथील प्रश्न कोणते आहे, याचा अभ्यास करावा लागणार आहे. पाणीटंचाई, शिक्षण हे विषय तर महत्त्वाचे आहेच. पण गेल्या ३-४ वर्षांपासून मी येथील शेतकरी आत्महत्या या गंभीर प्रश्नाबाबत ऐकतोय. शेतकºयांशी संबंधित काही उपक्रम हे महसूल विभागाकडे आहेत. तर काही उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविले जातात. शेतकºयांसाठी जिल्हा परिषदेतून जे-जे चांगले करता येईल, ते करण्याचा माझा प्रयत्न राहील. शासनाच्या सर्व योजना प्रभाविपणे राबविल्या जातील, अशी ग्वाही शर्मा यांनी दिली.मावळते सीईओ दीपक सिंगला म्हणाले, पाणीटंचाईबाबत ग्रामपंचायत स्तरावर आम्ही मोठे काम सुरू केले आहे. ती कामे पूर्णत्वास गेली आणि यंदा पाऊस चांगला झाला तर जिल्ह्यात पुढील ३-४ वर्षे पाण्याची टंचाई निर्माणच होणार नाही.