शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

पाच कोटींचे चुकारे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:02 IST

जिल्ह्यातील १२ शासकीय हमी केंद्रांवर आत्तापर्यंत खरेदी झालेल्या धान्याचे सुमारे पाच कोटींचे चुकारे अडले आहे. यामुळे हमी केंद्र नावालाच उरले असून शेतकरी आर्थिक विवेचनेला सामोरे जात आहे.

ठळक मुद्देसोयाबीन, मूग, उडीद : ३३ हजार क्ंिवटलची खरेदी, शासकीय हमी केंद्र नावाला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील १२ शासकीय हमी केंद्रांवर आत्तापर्यंत खरेदी झालेल्या धान्याचे सुमारे पाच कोटींचे चुकारे अडले आहे. यामुळे हमी केंद्र नावालाच उरले असून शेतकरी आर्थिक विवेचनेला सामोरे जात आहे.जिल्ह्यातील हमी केंद्रांवर नोव्हेंबर अखेरपर्यंत ३३ हजार क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली. या धानयाच्या खरेदीपोटी शेतकऱ्यांना सुमारे ११ कोटी रुपये देणे होते. प्रत्यक्षात जिल्ह्याला सहा कोटी रूपयेच प्राप्त झाले. त्यामुळे पाच कोटींचे चुकारे अडले आहे. दिवाळीपूर्वी शासनाने जिल्ह्यात सोयाबीन, मूग आणि उडदासाठी १२ शासकीय खरेदी केंद्र सुरू केले. गेल्या सव्वा महिन्यात या केंद्रांवरून ३३ हजार क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली.सोयाबीनच्या १२ हमी केंद्रांवर ३० हजार २७२ क्विंटलची खरेदी झाली. सोयाबीनच्या चुकाºयासाठी जिल्ह्याला नऊ कोटी २३ लाख ३८६ रूपयांची गरज होती. प्रत्यक्षात पाच कोटी ५५ लाख ३९ हजार रूपयांचा निधी हमी केंद्रांना मिळाला. जिल्ह्यात मूग आणि उडदाची ५ हमी केंद्रांवर खरेदी करण्यात आली. यात तीन हजार ६१८ क्विंटल उडीद आणि २९७ क्विंटल मुगाची खरेदी झाली. त्यात अडदाचे ७७ लाखांचे, तर मुगाचे ९ लाखांचे चुकारे मिळाले. सोयाबीन, मूग आणि उडीद मिळून अद्याप पाच कोटींचे चुकारे रखडले आहे. या चुकाºयाची शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा आहे.यावर्षी अल्प पावसामुळे शेतकऱ्यांना कपाशीची उतारीत घट आली. त्यातच सुरुवातीला कमी दरामुळे शेतकºयांंना आर्थिक नुकसान सोसावे लागले. यामुळे शेतकºयांची सर्व भिस्त सोयाबीन, मूग, उडीद आणि रबी हंगामातील गहू व हरभरा पिकावर अवलंबून आहे.१९०० क्ंिवटल कापूसजिल्ह्यातील सहा शासकीय हमी केंद्रांवर पणन महासंघातर्फे कापूस खरेदी केली जात आहे. या केंद्रांवर आतापर्यंत जवळपास १९३० क्ंिवटल कापसाची खरेदी झाली आहे. खरेदी झालेल्या बहुतांश कापसाचे चुकारे अदा करण्यात आल्याचे पणन महासंघातर्फे सांगितले जाते. दरम्यान, ७६६ शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी आॅनलाईन बुकींग केली आहे.शेतकरी आर्थिक अडचणीतहमी दरामुळे शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रांवर आपले धान्य विकले. या केंद्रातून दोन पैसे जादा मिळतील, अशी अपेक्षा त्यांना होती. प्रत्यक्षात खरेदी झालेल्या धान्यातील अर्ध्या अधिक लाभार्थ्यांना चुकारेच मिळाले नाही. त्यामुळे हे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.