शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रागाच्या भरात दोन चिमुकल्यांना जन्मदात्याने पाण्यात बुडवले.. नंतर केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 07:00 IST

घरी कडाक्याचे भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात पित्याने आपल्या दोन चिमुकल्यांना जंगलातील पाणवठ्यावर नेऊन बुडवून मारले व नंतर स्वत: विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुसद तालुक्यात उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देअख्खे गाव हळहळले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: घरी कडाक्याचे भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात पित्याने आपल्या दोन चिमुकल्यांना जंगलातील पाणवठ्यावर नेऊन बुडवून मारले व नंतर स्वत: विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुसद तालुक्यात उघडकीस आली आहे.९ ऑगस्ट रोजी दुपारी पुसद तालुक्यात येणाऱ्या सांडवा शिवारांतर्गत जंगलातील पाणवठ्यात वडिलांसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले होते. हा अपघात असल्याची शक्यता वर्तविली जात होती मात्र सोमवारी आलेल्या शवविच्छेदन अहवालाने सगळ््यांना धक्का दिला.पित्याने विषारी औषध प्राशन केल्याचे अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे वडिलांनीच मुलांना बुडवून मारले व नंतर विष घेतले असा अंदाज आता वर्तविला जातो आहे.सांडवा शेत शिवारातील शेतात कुटुंबासह राहणारे लक्ष्मण गनाजी बोके ( ३२) यांचे घरी कडक्याचे भांडण झाले होते. रागाच्या भरात त्यांनी दोन चिमुकली मुलं वैभव (४ )व देवानंद (२) यांना सोबत घेत जंगलातील पाणवठा गाठला. रागाच्या भरात त्याने सुरवातीला दोन्ही चिमुकल्यांना पाणवठ्यात बुडविले. मुलांच्या मृत्यूनंतर त्याने सोबतचे विषारी औषध प्राशन करून पाण्यात उडी मारली. दरम्यान तिघे घरी न परतल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला. यावेळी पाणवठ्यात तिघांचे मृतदेह आढळून आले. सोमवारी शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच काळीज पिळवटून टाकणारी वरील घटना पुढे आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याMurderखून