शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे स्वातंत्र्यासाठी लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:36 IST

शेतकरी तंत्रज्ञान व बाजारपेठ स्वतंत्र्याशिवाय जगात स्पर्धा करून शकत नाही. आज शासन ‘एचटीबीटी’ बियाण्यावर बंदी आणून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहे. या बियाण्याला गॅकने (जेनेटीक अपरायझल कमिटी) मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघटना : ‘गॅक’ चा अहवाल दडपला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी तंत्रज्ञान व बाजारपेठ स्वतंत्र्याशिवाय जगात स्पर्धा करून शकत नाही. आज शासन ‘एचटीबीटी’ बियाण्यावर बंदी आणून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहे. या बियाण्याला गॅकने (जेनेटीक अपरायझल कमिटी) मान्यता दिली आहे. भारत सरकारच्या या उच्चाधिकार समितीचा अहवला दडपला असून चांगल्या तंत्रज्ञानापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे. याचाच निषेध करण्यासाठी यवतमाळातील तिरंगा चौकात शेतकरी संघटनेने शुक्रवारी दुपारी धरणे दिले.पर्यावरणवादी व सरकारी यंत्रणा एचटीबीटी बियाणे पर्यावरणास हानीकारक असल्याचा कांगावा करत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना या बियाण्याची लागवड केली. त्यामुळे पर्यावरणारचा ऱ्हास झाल्याचे कुठेही नमुद नाही. तसा रिपोर्टही कोणाकडे उपलब्ध नाही, त्यानंतरही सरकार शेतकऱ्यांशी खोटे बोलत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल धनवट यांनी केला. राज्यातील एकूण कापूस लागवडीपैकी १४ टक्के क्षेत्र एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. बीटी बियाण्याच्या नव्या तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना फायदाच झाला. यासाठी सरकारणे हे तंत्रज्ञान खुले करावे, अशी मागणी केली. यावेळी माजी आमदार वामनराव चटप उपस्थित होते.आंदोलनात संघटनेचे प्रवक्ता विजय निवल, जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, देवेंद्र राऊत, बाळासाहेब रावेरीकर, प्रज्ञा चौधरी, प्रज्ञा बापट, इंदरचंद वैद्य, रवींद्र गुल्हाणे, राजेंद्र झोटींग, हेमंत ठाकरे, बंडू टापरे, महादेव पाटील, सुरेश आगलावे, बाबू चौधरी, माणिक चौधरी, दशरथ काळे, उत्तम झोटींग यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले.

टॅग्स :Farmerशेतकरी