शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कोळसाखाणग्रस्त शेतकºयांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 21:56 IST

वेस्टर्न कोल लिमिटेड या कोळसा कंपनीच्या वणी नॉर्थ एरियातील बेलार, बेलसनी, कुंभारी (रिट) येथील शेतकºयांना मागील पाच वर्षांपासून शेतीचा मोबदला मिळालेला नाही.

ठळक मुद्देमोबदला नाही : महसूल व वेकोलिच्या दिरंगाईने जगणे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वेस्टर्न कोल लिमिटेड या कोळसा कंपनीच्या वणी नॉर्थ एरियातील बेलार, बेलसनी, कुंभारी (रिट) येथील शेतकºयांना मागील पाच वर्षांपासून शेतीचा मोबदला मिळालेला नाही. महसूल विभागाने तुकडेबंदीच्या नियमाची ऐसीतैसी करून सातबाºयामध्ये प्रचंड घोळ केला आहे. त्यामुळे वेकोलिने शेतीचा मोबदलाच दिला नाही. हा अन्याय दूर व्हावा यासाठी तिन्ही गावातील शेतकºयांनी यवतमाळ येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.नायगाव डीप ओपनकास्ट या कोळसा खाणीत तीन गावातील शेतकºयांची जमीन गेली. यासाठी २०१२ पासून भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात आली. प्रत्यक्षात कोणताच मोबदला शेतकºयांना मिळाला नाही. या बाबत सातत्याने पाठपुरावा करूनही वेकोलि व महसूल प्रशासनाकडून टाळाटाळ केली जाते. ही समस्या घेऊन शेतकरी १३ आॅक्टोबर रोजी यवतमाळला आले. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना या प्रकरणात १५ दिवसामध्ये तोडगा काढावा अशा मागणीचे निवेदन दिले. यावर कोणतीच कारवाई झाली नाही. शेवटी शेतकºयांनी सोमवारपासून पोस्टल मैदान परिसरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.वेकोलि व महसूल प्रशासनाने शेतकºयांना शेतीचा मोबदला आणि वेकोलित नोकरी द्यावी या दोन प्रमुख मागण्या आहेत. मात्र त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. वेकोलिने भूसंपादनासाठी २७ आॅक्टोबर २०१७ मध्ये कायद्यातील सेक्शन ११ सीबीएचा आधार घेऊन त्वरित प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. अद्याप शेतकºयांना कोणताच लाभ मिळालेला नाही. मोबदला नसतानाही प्रकल्पबाधित शेतकरी जमीन वहिती करू शकत नाही. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. उपोषणात शंभरावर शेतकरी सहभागी झाले आहे.