शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

शुल्कमाफी वर्षभरानंतर

By admin | Updated: February 18, 2017 04:04 IST

गेल्या वर्षी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने दहावी, बारावीचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले होते. परीक्षा मंडळाच्या दीर्घ पाठपुराव्यानंतर

अविनाश साबापुरे / यवतमाळगेल्या वर्षी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने दहावी, बारावीचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले होते. परीक्षा मंडळाच्या दीर्घ पाठपुराव्यानंतर अखेर शुल्क माफीपोटी १८ लाख ६० हजार रुपयांची प्रतिपूर्ती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.गेल्या वर्षी परीक्षा शुल्क माफीचा निर्णय उशिरा झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शुल्क भरून झालेही होते. अशा विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती म्हणून प्रत्येकी ३१० रुपये शासन परत करणार होते. त्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती परीक्षा मंडळाकडे देणे आवश्यक होते. परीक्षा मंडळाच्या सूचनेनंतर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी ५ हजार ४७७ विद्यार्थ्यांची माहिती आॅक्टोबरमध्ये दिली. यात दहावीच्या ४ हजार २५८ तर बारावीच्या १ हजार २१९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, या यादीतील बहुतांश विद्यार्थ्यांची माहिती अपूर्ण देण्यात आली. हजेरी क्रमांक, त्यांचा बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड आदी माहिती पुरविण्यात आली नाही. तसेच विद्यार्थ्याचे मूळ गाव टंचाईग्रस्त यादीत असल्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे २ जानेवारीला परीक्षा मंडळाने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे विद्यार्थ्यांची यादी परत पाठविली.