शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपासून शेतकरी ५०० कोटींच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:10 IST

जिल्ह्यातील शेतकºयांच्या नशिबी दरवर्षी दुष्काळाचा सामना असून शासनाने मदत घोषित करूनही प्रशासनाच्या दिरंगाईने शेतकरी मदतीपासून वंचित राहात आहे.

ठळक मुद्देदुष्काळी मदत : घोषणा होऊनही अद्याप लाभ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकºयांच्या नशिबी दरवर्षी दुष्काळाचा सामना असून शासनाने मदत घोषित करूनही प्रशासनाच्या दिरंगाईने शेतकरी मदतीपासून वंचित राहात आहे. पाच वर्षापूर्वी घोषित केलेल्या ५०० कोटी रुपये मदतीचेही तसेच झाले. या मदतीतील एक छदामही शेतकºयांच्या हाती पडला नाही. पुन्हा यंदा अपुºया पावसाने दुष्काळाचे सावट जिल्ह्यावर आहे.जिल्ह्यात २०१२-१३ ते २०१४-१५ अशी सतत तीन वर्षे दुष्काळ सदृश्य स्थिती होती. शेतकºयांचा लागवड खर्चही निघाला नाही. उत्पन्नात घट आली. बाजारात शेतमालाला योग्य दर मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. शेतकºयांवरील हे संकट दूर करण्यासाठी राज्य शासनाने प्रती हेक्टरी २०० रूपयांची दुष्काळी मदत देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी तब्बल ५०० कोटींची मदत देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र अद्याप ही मदत शेतकºयांना मिळाली नाही.जिल्हा परिषदेने शेतकºयांना ही मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यासाठी मागील सर्वसाधारण सभेत ठराव पारित करण्यात आला. तो शासनाकडे पाठविण्यात आला. त्याला आता जवळपास तीन महिने लोटले. तरीही शासनाकडून अद्याप मदतीच्या नावाने जिल्ह्याला एक छदामही मिळाला नाही. गेल्या पाच वर्षांपासून शेतकरी या मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यापैकी कित्येक शेतकºयांना तर आता ही मदत मिळणार होती, याचाही विसर पडला आहे. त्यात तातडीने कर्जही न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आले.स्वामीनाथन आयोगही बासनातजिल्हा परिषदेने मागील सर्वसाधारण सभेत शेतकºयांच्या संपूर्ण कर्जमाफीसह स्वामीनाथन आयोग लागू करावा, संपूर्ण वीज देयक माफ करावे, तसेच त्यांच्या इतर सर्व मागण्या मंजूर कराव्यात, असा ठराव घेतला होता. हा ठराव जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाला पाठविला गेला. मात्र कर्जमाफी वगळता इतर मागण्याही अद्याप ‘जैसे थे’ आहे. यावरून शासन जिल्हा परिषदेच्या ठरावाला केराची टोपली दाखवीत असल्याचे स्पष्ट होते. तसेच शासनाला शेतकºयांची कोणतीही फिकीर नाही, असेही यातून दिसून येते.