शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
4
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
5
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
6
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
7
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
8
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
9
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
10
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
11
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
12
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
13
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
14
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
15
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

पाच वर्षांपासून शेतकरी ५०० कोटींच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:10 IST

जिल्ह्यातील शेतकºयांच्या नशिबी दरवर्षी दुष्काळाचा सामना असून शासनाने मदत घोषित करूनही प्रशासनाच्या दिरंगाईने शेतकरी मदतीपासून वंचित राहात आहे.

ठळक मुद्देदुष्काळी मदत : घोषणा होऊनही अद्याप लाभ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकºयांच्या नशिबी दरवर्षी दुष्काळाचा सामना असून शासनाने मदत घोषित करूनही प्रशासनाच्या दिरंगाईने शेतकरी मदतीपासून वंचित राहात आहे. पाच वर्षापूर्वी घोषित केलेल्या ५०० कोटी रुपये मदतीचेही तसेच झाले. या मदतीतील एक छदामही शेतकºयांच्या हाती पडला नाही. पुन्हा यंदा अपुºया पावसाने दुष्काळाचे सावट जिल्ह्यावर आहे.जिल्ह्यात २०१२-१३ ते २०१४-१५ अशी सतत तीन वर्षे दुष्काळ सदृश्य स्थिती होती. शेतकºयांचा लागवड खर्चही निघाला नाही. उत्पन्नात घट आली. बाजारात शेतमालाला योग्य दर मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. शेतकºयांवरील हे संकट दूर करण्यासाठी राज्य शासनाने प्रती हेक्टरी २०० रूपयांची दुष्काळी मदत देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी तब्बल ५०० कोटींची मदत देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र अद्याप ही मदत शेतकºयांना मिळाली नाही.जिल्हा परिषदेने शेतकºयांना ही मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यासाठी मागील सर्वसाधारण सभेत ठराव पारित करण्यात आला. तो शासनाकडे पाठविण्यात आला. त्याला आता जवळपास तीन महिने लोटले. तरीही शासनाकडून अद्याप मदतीच्या नावाने जिल्ह्याला एक छदामही मिळाला नाही. गेल्या पाच वर्षांपासून शेतकरी या मदतीच्या प्रतीक्षेत आहे. त्यापैकी कित्येक शेतकºयांना तर आता ही मदत मिळणार होती, याचाही विसर पडला आहे. त्यात तातडीने कर्जही न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आले.स्वामीनाथन आयोगही बासनातजिल्हा परिषदेने मागील सर्वसाधारण सभेत शेतकºयांच्या संपूर्ण कर्जमाफीसह स्वामीनाथन आयोग लागू करावा, संपूर्ण वीज देयक माफ करावे, तसेच त्यांच्या इतर सर्व मागण्या मंजूर कराव्यात, असा ठराव घेतला होता. हा ठराव जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाला पाठविला गेला. मात्र कर्जमाफी वगळता इतर मागण्याही अद्याप ‘जैसे थे’ आहे. यावरून शासन जिल्हा परिषदेच्या ठरावाला केराची टोपली दाखवीत असल्याचे स्पष्ट होते. तसेच शासनाला शेतकºयांची कोणतीही फिकीर नाही, असेही यातून दिसून येते.